महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

देवळातील घंटा पुरोहितांना सावध करणारी डोअरबेल!

घंटा…मंदिर…गर्भ…गर्भगृह, म्हणजे मंदिरात बांधलेले तळघर – ज्यामध्ये ब्राह्मणांशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नव्हते…

तुम्ही शतकानुशतके मंदिराबाहेर टांगलेली घंटा पाहत आहात आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ती वाजवत आहात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगलेल्या घंटेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी का वाजवावी लागते? मंदिरातील देव काय बहिरा आहे? मग ही घंटा मंदिरात काय करतेय…?

आज मी तुम्हाला मंदिराच्या प्रवेशदवारावर टांगलेल्या घंटेचा इतिहास सांगणार आहे…

देवदासी पद्धतीनुसार मंदिरात ठेवलेल्या देवदासींचा मंदिरातील देवाशी (दगडाच्या मूर्तीशी) विवाह करण्याची प्रथा ब्राह्मणांनी मनुस्मृर्ती लागू झाल्यापासून सुरू केली होती. मूर्ती दगडाची असतांनाही देवदासींनी मुले कशी जन्माला घातली? दगडाच्या मूर्तीने तिच्याशी संभोग केला काय? अर्थातच नाही. कारण पुजारी ब्राह्मण शूद्र मुलींना (ओबीसी) देवदासी बनवून त्यांची शारीरिक तृष्णा भागवायचे आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे. बहुजनांनो, तुम्हाला आजतागायत एकतरी ब्राह्मण देवादासी आढळली का? सगळ्याच बहुजनातीलच का? देवदासी प्रथा सुरू करण्यामागचा हा ब्राह्मणी कावा अजूनही तुम्हाला कसा कळला नाही?

अशाप्रकारे मंदिराचा पुजारी गर्भगृहातील देवदासींसोबत शारीरिक संबंध ठेवत असे. समजा पुजाऱ्याचा शोध घेत असताना अचानक कोणीतरी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले तर पुजारी शारीरिक संबंध करतांना दिसत असे. हे लक्षात घेऊन चित्पावन पुजारी ब्राह्मणांनी ताबडतोब एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीत असे ठरले की, मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक घंटा लावावी आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवावी. अशी घंटा वाजवणे हा भक्तांचा सराव झाला पाहिजे. त्याची प्रथा पडण्यासाठी त्या घंटेतून ‘ओssम्’ ध्वनी निर्माण होत आहे असा ग्रह भक्तांमध्ये पसरवला पाहिजे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली गेली. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. (कारण आजतागायत भक्त देवळात प्रवेश केल्याबरोबर घंटा वाजवत आहेत.)

प्रथेनुसार जेव्हा ब्राह्मण पुजारी गाभाऱ्यात देवदासीचा भोग घेत असत, तेव्हा बाहेरून एखादा भक्त मंदिरात आला की, तो देवाच्या दर्शनापूर्वी दोन-तीन वेळा घंटा वाजवत असे, जेणेकरून गाभाऱ्यात देवदासींचा आस्वाद घेणाऱ्या पुजारी ब्राह्मणाला लगेच कळायचे की, मंदिरात कुणीतरी आले आहे. मग लगेचच धोतर बांधून ते बाहेर पडायचे.

थोडक्यात काय तर मंदिरात बसवलेली घंटा म्हणजे ब्राह्मणांना सावध करण्यासाठी लावलेली डोअरबेल आहे.

हा आहे देवदासी प्रथेमागचा खरा इतिहास. पुरुषसत्ताक मानसिकता स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू समजते हे यावरून
पुन्हा एकदा लक्षात येते. आज देवदासी प्रथेला काही राज्यात कायद्याने बंदी असली तरी यल्लमा देवीला अनेक देवदासी म्हणून बहुजन समाजातीलच मुली सोडल्या जातातच. तेव्हा पुजारी ब्राह्मणांची बुभुक्षित नजर त्यांच्यावर पडली नसती तरच नवल!
….

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!