देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

लोकजागृतीचे साधन म्हणून शाहू महाराजांच्या प्रेरणेने तयार झालेले सत्यशोधक जलसे

लोकजागृतीचे साधन म्हणून शाहू महाराजांच्या प्रेरणेने तयार झालेल्या सत्यशोधक जलसेवाल्यावर गावोगाव धोंडेमार करण्यासाठी बामण तरुणाच्या सेना, आजकालच्या हिंदुत्वनिष्ठाप्रमाणे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवकांप्रमाणे,सर्वत्र संचार करीत होत्या.
(माझी जीवनगाथा)–प्रबोधनकार ठाकरे
कपट हिंसा केल्याशिवाय म्हणजेच दंगली घडविल्याशिवाय ब्राह्मणी नेतृत्व ब्राह्मणेतर समाजावर लादता येत नाही आणि ब्राह्मणेतर नेतृत्वही संपविता येत नाही.
“वेळ आल्यावर कळ चेतवीती।।मूढा लढविती।।पक्के धूर्त।।
हितासाठी काही करी करामत।।धिंगाना राज्यात।।शुद्रतोटा।।
प्रसंग पडता शुद्र तोंडी देती।।पक्के धूर्त।।
नित्य त्यांची जे का संगत धरीती।।फजीत पावती।।जोती म्हणे।।”
–राष्ट्रपिता जोतीराव फुले.
वरील अखंडा मध्ये फुले सांगतात की,ब्राह्मण किती कपट कारस्थाने करतो,कळ लावून बहुजन समाजाला मूर्ख बनवितो आणि त्यांच्यात भांडण करवितो.
त्याच्या स्वतःच्या हितासाठी तो असा काही कपटीपणा करतो की राज्यात दंगली घडवितो आणि ब्राह्मणेतर नेतृत्व खत्म करतो फक्त त्याचे नेतृत्व ब्राह्मणेतर समाजावर लादता यावे म्हणून तो त्याच्या दलाल भडव्याना रसद पुरवितो त्याच्यावर संकट आले किंवा एखादे कपट कारस्थान अंगलट आले की याच दलाल भडव्याना बहुजन समाजाच्या तोंडी देतो तोपर्यंत या दलालाना,भडव्याना खऱ्या, सच्च्या नेतृत्वाविरोधात अगदी लूत लागून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भूंकण्यासाठी सर्व प्रकारची मदत करतो आणि मराठा-कुणबी-ओबीसीचे नुकसान करतो.तर मग SC,ST,महिला अल्पसंख्यांक यांच्या बाबतीत तर किती घृणा,तिरस्कार करीत असेल याबाबत केवळ विचार केला तरी लक्षात येईल.
घडविलेला वाद,दंगल जर अंगलट आली तर तो शुद्र म्हणजेच आजचे मराठा कुणबी ओबीसीला SC,ST,अल्पसंख्यांक यांना आप आपसात भिडवतो आणि स्वतः नामानिराळा होऊन त्याची मजा बघत बसतो इतका तो षडयन्त्रकारी आहे आणि जे जे लोक त्याच्या नित्य नेमाने संगती आहेत,समर्थन करत आहेत त्यांना तो फसविल्याशिवाय राहत नाही.
150 वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुलेनी बहुजन समाजाला ब्राह्मणाच्या विकृत कपटी कारस्थानी चरित्रा बद्दल माहिती देवून जागृत केले होते तरी आपल्या बहुजन समाजाने कोणताही बोध घेतला नाही म्हणूनच आज वर्तमानातील सत्यनाश सुरु आहे बहुजन समाजात जाती जातीत फुट पाडुन दंगली घडवणाऱ्या या कपटी हिंसक औलादी पासून सावध राहणे गरजेचे आहे तर आणि तरच आपले हक्क अधिकार सुरक्षित राहतील…..
“इतिहास जरी उद्या मेला किंवा मराठी स्वराज्याप्रमाणे नातू सांप्रदायिकानीं ठार मारला, तरी ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना दिलेल्या कृतघ्न उपसर्गाच्या तिडका मराठयांच्या आणि कायस्थ प्रभूंच्या रक्तात वंशपरंपरेने चिरस्थायी होऊन बसल्या आहेत.”(कोदंडाचा टणत्कार p450)
प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे.
–क्रमशः

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!