” महान प्रियदर्शि चक्रवर्ती सम्राट अशोक राजा जयंती भारतीय नागरिक व सरकार का साजरी करीत नाहीत ? ….!!! “

सम्राट अशोक यांचे कार्य इतके महान आहे की त्यांच्या प्रतीकांचा सन्मान भारताने केला आहे.
मग इतक्या महान सम्राटाच्या जन्म दिवशी राष्ट्रीय सुट्टी सरकारने जाहीर करावी…आणि त्या दिवशी त्यांचाबद्दल गौरवात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जावे.
ही विनंती आहे.
आपल्या राष्ट्र ध्वजावर साम्राटाचे अशोक चक्र आहे. देशाचे प्रतीक राजमुद्रा बोधचिन्ह ( सारनाथ येथील सम्राट अशोकाच्या विजय स्तंभावरून घेतले).
राष्ट्रपती भवनात अशोका हॉल आहे.
अशोक चक्र पदक देशातील सर्वात मोठा शौर्य पुरस्कार आहे.
सत्य मेव जयते
हे देशाचे ब्रीद वाक्य आहे.
सम्राट अशोक यांनी आशिया खंडात 84,000 बुद्ध लेणी, स्तूप ,चैत्यगृह, शिला लेख निर्माण कलेत ही विरासत आज पण आहे.
गुगल वर सर्व इतिहास उपलब्ध आहे.
सर्व भारतीय बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांच्यामुळे तथागत बुद्ध व त्यांचा महान धम्म यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण विश्वात झाला, असे ते महान ‘ *धम्मदायाद * संपूर्ण जगातील एकमेव चक्रवर्ती सम्राट #अशोक_यांचा_23316एप्रिल 2024 रोजी ( चैत्र शुक्ल अष्टमी च्या दिवशी )सार्वजनिक रित्या , ‘ राष्ट्रीय जयंती ‘ म्हणून सर्वत्र धुमधडाक्यात नागरिकांनी साजरी करावी….!!!
जयभीम,
एक भारतीय
डॉ वि ला स जों ध ळे
8999686969
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत