दिन विशेषमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

या वर्षापासून गुढी उभारायची की नाही ते ठरवुया !

आम्ही “गुढीपाडवा “या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पाहाणार आहोत.

१.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला. त्या पूर्वी कधीच गुढ्या उभारल्याचा इतिहास नाही.*

२.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राह्मण मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ यांना हत्तीच्या पायाखाली दिले.

३.भारतात पहिल्यांदाच ब्राह्मणाला दंडित केले गेल्याचा राग मनात धरुन सनातनी – ब्राह्मण्यवाद्यांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.

४. संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता. पण त्याच्या अंमलबजावणीचे काम सनातनी -मनुवादी -ब्राह्मण मंत्र्यांकडून झाले. म्हणून ब्राह्मणांनी मनुस्मृती या ग्रंथानुसार डोळे काढणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे यासारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या. अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाहीत. हे इथे लक्षात घेणे गरजेचं आहे.

५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने सनातनी-बामणं इतकी आनंदित झाली की त्यांनी हत्तीवरुन साखर वाटली. त्यानंतर संभाजी महाराजांचे शीर तलवारीच्या टोकावर ठेऊन, ते परिसरात फिरवले.

६. रयतेचं राज्य संपवून यशस्वीपणे पुन्हा सनातनी -ब्राह्मण्यवादी विचारांचे राज्य स्थापन झाल्याचा तो इशारा होता.

हा सनातनी ब्राह्मण्यवाद्यांचा विजय दिवस आहे. म्हणून याबाबत ब्राह्मण्यवादी विचारांचे लोक जास्त आग्रही असतात. या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून “गुढी” उभारली गेली.

१. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शीराचे प्रतिक आहे.

२.गुढी बांबू पासून बनवलेली असते, धर्मशास्त्रात बांबूचा वापर प्रेतासाठी करतात.

३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात.

मग या गोष्टी शुभ कशा ? तर गुढी हे सनातनी ब्राह्मण्यवाद्यांच्या विजयाचे प्रतिक आहे.

गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेर हा सण साजरा केला जात नाही. आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्येत प्रवेश केला. तेंव्हा लोकांनी गुढ्या उभारुन स्वागत केले. पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढी बाबतीत काहीही माहीती नाही. याबाबतीत आपल्या यु.पी. मधील एखाद्या मित्राकडे खात्री करु शकता. अट एकच तो ब्राह्मण्यवादी नसावा.

संभाजी महाराज हे आपले शूरवीर पूर्वज आहेत. आणि पूर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभाराव्यात आणि ब्राह्मण्यवाद्यांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हावे.

जिजामाता की जय ! शिवाजी महाराज की जय !संभाजी महाराज की जय !

खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!