भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

ब्रह्मामण कसम खा ले तो भी उस पर विश्वास मत करना.”

प्रा. डॉ. रमेश .जे . इंगोले

                                  या जगात आणि भारतात जर कोणती अशी जात असेल की, ज्यावर आपण कधीच विश्वास ठेवू शकत नाही तर ती आहे ब्रह्मामण जात. आता हे आपल्याला आपल्या अनेक महापुरुषांनी सांगितले आहे पण त्यात विशेष पद्धतीने जर कोणी सांगितले असेल तर ते म्हणजे शीख धर्माचे धर्म गुरु गुरु गोविंदसिंह  यांनी सांगितले आहे. ते एका ठिकाणी म्हणतात की, “ तेल के डिबे मे कोहनी तक हाथ डालो | फिर वही हाथ तिल की बोरी मे डालो | जितने तिल हाथ पर चिपक जाये , उतनी बार भी कोई ब्रह्मामण कसम खा ले , तो भी उस पर विश्वास मत करना |” 

                     एवढया सावधपणे आपण आपले जीवन जगत असतांना ब्रह्मामणा पासून वर्तन केले पाहिजे. हे आपल्याला गोड बोलून विश्वासात घेतात आणि मग हळूच विश्वासघात करतात. आपल्या बहुतेक महापुरुषांचा घात असाच झालेला आहे. आणि ही आपली सर्वात मोठी हानी झाली आहे पण आता मागचा काळ तर कोणाच्याच हातात नसतो पण निदान आता आणि पुढील काळात आपले जे कार्य करणारे लोक आहेत त्यांनी तरी निदान सावध असले पाहिजे. आणि आपण बहुजन जनता जी आहे त्यांनी सुद्धा सावध असले पाहिजे. जगात असे कांही देश आहेत की, त्या देशात या ब्रह्मामण लोकांना जास्त काळ त्या देशात वास्तव्य करण्यास मनाई आहे. म्हणजे हे देश वेळीच सावध झाले आणि त्यामुळे त्यांचा विनाश त्यांनी टाळला आहे. पण आपल्या देशात उलट आहे की, आपले कोठेच काम यांच्याशिवाय होत नाही आणि त्यात पुन्हा राजकारण तर होतच नाही. राजकारणामुळे आपल्या समाजात मोठे परिवर्तन होऊ शकते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ Political Power is the master key to change the Society.”  कारण शिक्षण, आरोग्य , रोजगार , पाणी , रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा सामान्य लोकांना देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सरकार नांवाच्या व्यवस्थेची असते. आणि त्यामुळे ती बहुजन समाजाच्या हातात पाहिजे. आणि आणखी एक कारण म्हणजे मा. कांशीराम साहेब म्हणाले होते की, “ जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी.” या न्यायाने विचार केला तरी राजकीय सत्ता बहुजन समाजाच्या हातात पाहिजे. पण आपण विश्वास ठेवला आणि यांना सत्ता आज नाही तर अनेक पिढयापासून दिली आहे. म्हणजे राजे महाराजे यांच्या काळात तर हेच दरबारात प्रमुख सचिव होते त्यावेळी तर आपल्याला शिक्षण घेण्याचाच अधिकार नव्हता त्यामुळे आपल्याला काय कळणार ? पण आज तशी स्थिती नाही आज तर आपले अनेक बहुजन लोक शिक्षण घेत आहेत आणि सर्व क्षेत्र अभ्यास करू समजून घेत आहेत. तर मग आपल्या बहुजन समाजाच्या हातात सत्ता द्यायला काहीच हरकत नाही. पण आपल्या बहुजन समाजाला एक मानसिक रोग आहे की, आपल्या व्यकीला कधीच मोठे म्हणणार नाही आणि मोठे करणार नाही ब्रह्मामण व्यक्तीला मात्र मोठे करणार आणि आपल्या कित्येक पिढया हेच करीत आल्यात पण आता इतका सत्यानाश आपला केल्यावर तरी आपण आता हे बंद केले पाहीजे. 

                                 आपले बहुजन युवक स्वामी विवेकानंद यांच्या एका प्रसंगाने खूप खुश होतात आणि त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे स्वामी विवेकानंदाचा आणि असला सुद्धा पाहिजे पण तो शिकागोचा प्रसंग वेगळा आहे आणि आपल्याला सांगितला वेगळा कारण तिथे सुद्धा ही ब्रह्मामणशाही काम करते. पण स्वामी विवेकानंद हिंदू धर्माबद्दल काय म्हणतात आणि पूरोहितशाही बद्दल काय म्हणतात हे जर सत्य वाचले तर बहुजन तरुणाच्या पायाखालची जमीन सरकेल पण आपल्याला पाहिल्यापसून सत्य वाचण्याची सवय नाही आणि असत्याला विरोध करण्याची हिंमत नाही मग काय होणार आपली नाव पाण्यात दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्माबद्दल आज जे त्याचे स्वरूप या पूरोहित लोकांनी केले आहे त्याबद्दल विवेकानंद म्हणतात, “ आपले संस्कार ठराविक जातीच्या वा कुलाच्या भटावाचून होवूच शकत नाहीत. हा भाबडेपणा सोडून द्यावा. पूजा , पाठ , गौरी , गणपती ,सोयर –सूतक , संक्रात , द्वादशी , दसरा ,दिवाळी अशा शेकडो प्रसंगी भटाला बोलवूच नये. भटावाचून काहीही आडत नाही, हवं असल्यास स्वत: पोथी वाचावी अथवा शुद्ध मराठीत ते शब्द न भाव व्यक्तवून ज्याची त्याने पूजा करावी, उपयुक्त संस्थास दक्षिणा द्यावी. भटास शहाणा म्हणू नका, की भटशाही संपलीच समजा,” (स्वामी विवेकानंद, संदर्भ :चित्रलेखा – 19 सप्टेंबर 2011 )  आता इतके स्पष्ट शब्दात स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे पण आपण लक्षात घेत नाही आणि 12 जानेवारी युवा दिन आणि सप्ताह साजरा करतो यात काही अर्थ नाही. आणि आपले सर्वच बहुजणांचे महापुरुष यांनी वेळोवेळी आपणास सावध केले आहे पण आपण सावध राहत नाही आणि जे भट म्हणतील ते मात्र न चुकता ऐकतो आणि आपल्या महापुरुषांच्या विचाराकडे दुर्लक्ष करतो. 

महात्मा फुले म्हणतात
सत्ता तुझी राणी बाई || हिंदुस्तानी जागृत नाही || जिकडे तिकडे भटशाही || कुणब्याची दादच नाही ||

              आता एवढे स्पष्ट सांगणारे आपले महपुरुष आहेत पण आपल्याकडे जे म्हणतात आम्ही वारसदार आहोत महात्मा फुले यांचे त्यांचीच सर्व हयात गेली भटशाहीचे गुणगाण गाण्यात आणि तसे पहिले तर कोणत्याच महापुरुषांचे वारसदार जातीवर नसतात तर त्यांचे विचार पुढे नेणारे असतात मग ते कोणत्याही जातीचे पण ब्रह्मामण सोडून इतर कोणीही आपले वारसदार असतात फक्त त्यांच्या पासून सावध राहिले पाहिजे. म्हणून महात्मा फुले म्हणतात की, “ माझ्या मृत्यूनंतर माझ्या अंगावर  सावली सुद्धा या ब्रह्मामणांची पडू देऊ नका.” आणि आपण त्यानं सन्मानाने  घरी बोलावून दक्षिणा देतो मग आपण कोणाचे अनुकरण करीत आहोत हेच आपल्याला समजले पाहिजे. आपण फुलेंच्या भाषेत आपण जागृत नाही आणि आपल्याला आणखी किती काळ लागणार आहे जागृत होण्यासाठी हे सुद्धा समजत नाही. पुढे महात्मा फुले म्हणतात की, “ मंदिरात देव नाही तर पुजार्‍याचे पोट आहे, तुम्ही दक्षिणा देणे बंद करा तर ब्रह्मामण त्या मंदिरात उद्यापासून येणे बंद करेल.” पण आम्ही तर दक्षिणा देण्यात फार पटाईत आहोत. आम्ही आमच्या मुलांना पुस्तके देणार नाहीत , कपडे घेणार नाहीत पण दक्षिणा आणि धार्मिक विधी मात्र आवर्जून करणार आणि आमची कोणतीच संकटे आजपर्यंत कमी झाली नाही , आमचा शनि गेला नाही पण शनिवारी शनीला तेल वाहने काही बंद होत नाही कारण आम्हाला हे सर्व ब्रह्मामण गुरुने सांगितलेले असते मग त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे मग इकडे काहीही होईल पण त्यांनी सांगितले आणि होणार नाही असे कसे होईल ? खूप वाईट वाटते आपल्या बहुजन समाजाकडे बघून की असा कसा मानसिक गुलाम झाला आहे ?

            आजकाल साहित्य क्षेत्रात आणि इतर कार्याबद्दल अनेक पुरस्कार  दिल्या जातात पण इथे एक मेख असते की, अशा व्यक्तीला पुरस्कार दिला जातो की, ज्याचे साहित्य आणि विचार ब्रह्मामणवाद पुढे नेइल आणि त्यामुळे एखादा पुरस्कार मिळाला की,आपल्याला तो व्यक्ती विद्वान आहे असा समज होतो. पण इथे एक चाल असते या ब्रह्मामण लोकांची तुम्ही सर्व मान्यावर पुरस्काराची यादी पहा त्यात 99% ब्रह्मामण आहेत आणि त्यांचे विचार समाज  घडवण्या पेक्षा बिघडवला जास्त आहे पण आता सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि त्यामुळे पुन्हा तीच चूक झाली आपली आपण सत्ता या लोकांना दिल्यामुळे तिचा गैरवापर केला गेला. आपण एकदा सांगितले की, विश्वास ठेवतो आणि गुरु गोविंदसिंह यांनी आपणास किती वेळा सांगितले तरी विश्वास ठेवू नका हे वर सांगितलेच आहे. एक ब्रह्मामण विद्वान आहे पांडुरंग काने याने “ धर्मशास्त्राचा इतिहास ” हे पुस्तक  लिहले  त्याबद्दल त्यांना भारतरत्न ही पदवी मिळाली आणि 55 वर्ष अभ्यास करून संशोधन करून पाच खंडात हे पुस्तक लिहले त्यात हे काने महाशय म्हणतात, “ संपूर्ण जग देवाच्य सत्तेखाली आहे. सगळ्या जगावर देवाची सत्ता चालते. देवावर मंत्राची हुकूमत आहे. मंत्र देवापेक्षा मोठे आहेत आणि मंत्र ब्रह्मामणाच्या ताब्यात आहेत.” (संदर्भ : सनातनी ब्रह्मामण आणि पुरोगामी ब्रह्मामण हे एकाच शरीराच्या दोन भुजा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

                              आता बघा यांचा अभ्यास म्हणजे यांचे जगात महात्मे वाढण्यासाठी हे सर्व चालले आहे . आणि ज्या महमानवाने म्हणजे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जीवन बहुजन समाजाला माणूस बनण्यासठी खर्च केले त्यांना भारतरत्न द्यायला किती वर्ष लागले याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपले इतर सुद्धा महापुरुष आहेत की, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मुळात आपल्या देशात एकूण धर्मव्यवस्थेवर या एकाच जातीचे वर्चस्व आहे हे सुद्धा चूक आहे कारण आपल्या बहुजन समाजाचे आर्थिक आणि इतर शोषण कित्येक वर्षा पासून चालू आहे आणि त्यामुळे जर अशी व्यवस्था असेल तर त्याला काही नियम असावेत आणि त्याठिकाणी सर्व लोकांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे. त्यांना विशिष्ट शिक्षणाची अट असावी आता नाही का पंढरपूर येथील देवस्थानावर अनेक जाती आणि धर्माचे प्रतींनिधी घेतले आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तामिळनाडू येथील मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मंदिराची संपती ही जनतेच्या शिक्षण , आरोग्य, पाणी आणि रस्ते अशा अनेक उपयुक्त सेवासाठी सरकार ताब्यात घेऊ शकते हा क्रांतिकारी निर्णय आहे आणि या दोन बाबी फार महत्वाच्या आहेत की, आपल्या देशातील मंदिराचे आर्थिक अधिकार सरकारला असावेत आणि मंदिरात जे लोक काम करतात त्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक असावेत म्हणजे पूजा करण्यापासून ते इतर सर्व कामे करतांना सर्व लोकांना प्रतिनिधित्व असावे. आणि म्हणून जी शंकराचार्य व्यवस्था आहे त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्याय सांगितला होता तो आज सुद्धा अंमलात आणला नाही पण तसे व्हायला पाहिजे. 

    “ जातीनिर्मूलन ”  या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,  खरं म्हणजे शंकराचार्य ही व्यवस्थाच नष्ट केली पाहिजे. कारण जर एखाद्या व्यक्तीला इंजिनीअर व्हायचे असेल तर तिला विशीष्ट प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते डॉक्टर किंवा इंजिनीअर यांच्या व्यवसायची नीती असते ,मूल्य असतात , व्यवसायची काही बांधिलकी असते. ती पाळावी लागते परंतु बाबासाहेब म्हणतात शंकराचार्याच्या बाबतीत अशी कुठलीही परीक्षा नाही किंवा गुणवत्तेची कुठलीही अट नाही. कुठलाही अभ्यासक्रम नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात यासाठी शंकराचार्य होण्यासाठी एकच मेरीट लागतं ते म्हणजे तो माणूस ब्रह्मामण असावा लागतो. ब्रह्मामण आणि ब्रह्मामण्य यात एक गोष्ट कधीही विसरता कामा नये ती अशी की, मराठा ब्रह्माण्यग्रस्त असू शकतो . धनगर, माळी , तेली ,कुणबी हे सुद्धा ब्रह्मामण्यग्रस्त असू शकतात. पण ते ब्रह्मामण्यग्रस्त आहेत म्हणून त्यांना शंकराचार्य होण्याचा मान मिळू शकत नाही. तो अधिकार कोणत्या वृत्तीचा आहे यावर अवलंबून नसून कोणत्या जातीचा आहे यावर ते अवलंबून आहे. 


                   यावरून हे ब्रह्मामण किती धूर्त आणि कपटी आहेत आणि समाजाचे त्यांना जास्तीत जास्त अहित व्हावे असे वाटते. कारण समाज जेवढा अंधश्रद्धात अडकलेला असेल तेवढा यांचा जास्त आर्थिक फायदा असतो आणि म्हणून ते बहुजन व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यू पर्यन्त सर्व विधी , यज्ञ , कर्मकांड , मागे लावतात्त त्यांना खोटी भीती दाखवतात आणि सतत ते (ब्रह्ममण ) कसे श्रेष्ठ आहेत हे सांगत असतात. पण हे सर्व खोटे आहे हे आपणास अनेक दाखल्यावरुन आणि आपल्या महापुरुषांच्या विचारावरुन लक्षात येईल. तेंव्हा प्रत्येक बहुजन स्त्री –पुरुषांनी यांचा त्याग करावा आपल्या शिवधर्माने सांगितल्या प्रमाणे सर्व विधी पार पाडावेत आणि स्वत: प्रत्येक व्यक्ती हे विधी करु शकतो. एवढा मोठा आणि समर्थ पर्याय आपणास दिला आहे त्याचा उपयोग करावा. कुमार सप्तर्षी सारख्या ब्रह्मामण व्यक्तीने जानवे तोडले आणि जात सुद्धा मानत नाही असे ते म्हणतात तर काय वाईट झाले त्यांचे काहीच नाही उलट ते इतर पारंपारिक ब्रह्मामणा पेक्षा जास्त काम समाजाचे करतात आणि त्यांचे नांव आणि एक प्रतिष्ठा आहे पण हे सामान्य ब्रह्मामण तर आले काय आणि गेले कोणाला ना खंत ना खेद असे आहे. म्हणून उच्च शिक्षित होऊन आपण हे षडयंत्र समजून घेतले पाहिजे आणि शिक्षण नसेल तर माणसाचे काय हाल होतात त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 

“ उपासमारीने माणसाचे पोषण कमी झाले तर माणूस हिनबल होऊन अल्पायुषी होतो, पण जर उच्चशिक्षणा अभावी निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसर्‍याचा गुलाम होतो.”

                                                                                             प्रा. डॉ. रमेश .जे . इंगोले 
                                                                                         चांदवड , नाशिक (9423180876 )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!