डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी भारतरत्न जाहीर झाला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३३ वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी भारतरत्न जाहीर झाला.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला.
तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं ३१ मार्च १९९० घोषित केले.१४ एप्रिल १९९० रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत