
नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मुंबईत ४ विशेष उपनगरी गाड्यांची व्यवस्थी केली आहे. यातल्या दोन गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण दरम्यान धावणार आहेत, तर २ गाड्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल दरम्यान धावतील. कोविडचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन रेल्वेनं केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत