महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचं कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची अव्वल कामगिरी…

आतापर्यंत साडेचार हजार लोकांनी या आरोग्य विम्याचा लाभही घेतला आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. सिंधुदुर्गनंतर सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिथं ४९ टक्के तर कोल्हापूर आणि वाशिम जिल्ह्यात ४७ टक्के काम पूर्ण झाले. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी ५४ टक्के म्हणजेच ३ लाख ५८ हजार ९६९ जणांनी आतापर्यंत आयुष्यमान कार्ड काढले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत