Month: March 2024
-
महाराष्ट्र

पित्याच्या पार्थिवाला मुलींचा खांदा. पुरुष प्रधान संस्कृतीला फटा देत जन्मदात्याला दिला शेवटचा निरोप.
गडचिरोली : पुरुषप्रधान संस्कृतीची आणि कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता चौघा बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा व…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबई बनतेय गुन्हेगारांचा अड्डा ! नागरिकांचा जीव धोक्यात.
नवी मुंबई : सरकार मंत्री फक्त सत्ता टिकवण्यात व्यस्त आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असल्याने राज्यात गुन्हेगारीचे…
Read More » -
प.महाराष्ट्र

विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम संस्था चालकास अखेर बेड्या.
इंदापूर : रत्नदीपच्या फाउंडेशन चे विद्यार्थी मागील नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन करत होते. इतके दिवस फरार असलेला भास्कर मोरे याच्या…
Read More » -
महाराष्ट्र

अॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य, मुंबई हायकोर्टाचे आदेश !
मुंबई : अॅट्रॉसिटीच्या कोणत्याही प्रकरणाची सुनावणी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच व्हायला हवी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.…
Read More » -
मराठवाडा

धाराशिव येथे समता सैनिक दल स्थापना दिवस उत्साहात साजरा.
धाराशिव : येथे समता सैनिक दल स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव येथे समता सैनिक दल स्थापना दिवस…
Read More » -
महाराष्ट्र

स्वाती इंडस्ट्री मार्फत टॅक्स वसुली वर दरोडा टाकून अकोलेकरांची संभाव्य लुट थांबविण्यासाठी वंचित आघाडीची अकोला शहरात ‘एक मिस कॅाल एक सही’ मोहीम.
अकोला, दि. १३ – स्वाती इंडस्ट्री मार्फत टॅक्स वसुली वर दरोडा टाकून अकोलेकरांची केली जाणारी लुट थांबविण्यासाठी ऍड बाळासाहेब आंबेडकर…
Read More » -
महाराष्ट्र

आजच्या ठळक बातम्या व चालू घडामोडी ..
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) राज्य मंत्रिमंडळ बैठक:संक्षिप्त निर्णय दिनांक १३ मार्च २०२४ मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण…
Read More » -
देश

मनूच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या दोघी !
[८ ऑक्टोबर २०१८मध्ये कांताबाई अहिरे व शीला पवार यांनी जयपूरमधील राजस्थान हायकोर्टात उभा असलेल्या मनुच्या तोंडाला काळे फासले. दोन वर्षांपासून…
Read More » -
महाराष्ट्र

छत्रपती संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्यरक्षक?
-चंद्रकांत झटाले, अकोला+91 7769886666 संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी राजे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक हा विषय राजकारण आणि मीडियाच्या केंद्रस्थानी आला…
Read More » -
महाराष्ट्र

आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसी समाजकारणात जय भीम आणि बुद्ध यांची गरज काय?(विनोद कोळी एक टीकाकार ..)
राजाराम पाटील. जय भीम आणि बुद्ध या शब्दांची भीती हिंदुत्ववादी लोकांना वाटते.त्याचबरोबर उच्चवर्णीय लोकांच्या मनात बसलेला अस्पृस्यतेचा विचार त्यांनी हिंदू…
Read More »









