Month: January 2024
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लहान बाळांच्या मोफत हृदय तपासणीचे शिबिर
आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन सांगली दि .३१ ( प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील…
Read More »खानापूर- आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट विद्यमान आमदार मा. अनिलभाऊ बाबर यांचे दुःखद निधन.
खानापूर- आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट विद्यमान आमदार मा. अनिलभाऊ बाबर यांचे दुःखद निधन.भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ जनतेसाठी अविरत काम करणाऱ्या नेतृत्वाला…
Read More »खाजगीकरण बहुजन समाज उध्वस्त करण्याचे षढयंत्र…
नुकतच महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठीं ९ ठेकेदार कंपन्या मार्फत भरती प्रक्रिया सुरू करणारा आदेश जारी…
Read More »निरपराध नथुरामला नाहक फाशी दिले,गांधी तर सुखरूप बचावले!
संजय आवटे गांधीहत्या ही सगळ्यात मोठी अफवा निघाली तर! नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झालीच नाही, असा…
Read More »मूकनायक चा आज वर्धापन दिन, वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
मूकनायक चा आज वर्धापन दिन विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्रीय प्रबोधनाच्या चळवळीमध्ये पहिल्यांदा मूकनायक चालू केले त्याच…
Read More »अनुसूचित जाती आणि अर्थसंकल्प !
मागील वर्षी तारीख 1 फेब्रुवारी 2023 रोजी भारताच्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारमण यांनी 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.…
Read More »-
भारत
भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल प्रसिद्ध…
या प्राणिजातीच्या भारतातल्या अस्तित्वाबद्दल प्रसिद्ध होणारा हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन…
Read More » -
भारत
मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली – विजय वडेट्टीवार…
मुंबईत आज ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केली होती. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता, मराठा समाजाचा नेता…
Read More » -
देश
छत्तीसगडमधे बस्तर विभागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद तर १४ जखमी…
जखमींना उपचारासाठी हवाई मार्गे रायपूरला हलवण्यात आलं. छत्तीसगडमधे बस्तर विभागात आज माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले, तर १४…
Read More » -
भारत
१५ दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी…
पंधरा दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करावं, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारनं, दिलेल्या आश्वासनांची येत्या नऊ…
Read More »