Year: 2024
-
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा त्रस्त..
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व इतर ठिकाणी काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू कांद्यासह इतर बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान…
Read More » -
आर्थिक

महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामंडळाना 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महामंडळांसाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा…
Read More » -
महाराष्ट्र

” डॉ बाबासाहेब आंबेडकर,हिंदू कोड बिल आणि उत्तराखंड समान नागरी कायदा २०२४
अनिल वैद्यमाजी न्यायाधीश देशात समान नागरी कायदा करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. नुकताच उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा, २०२४ हा…
Read More » -
महाराष्ट्र

जुन्या निवृत्तीवेतन योजना मध्ये सरकार कडून जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्याची फसवणुक केवळ राज्य सरकारचे कर्मचारी पात्र, लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा – वंचित बहुजन आघाडी.
जुन्या निवृत्तीवेतन योजना मध्ये सरकार कडून जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्याची फसवणुक केवळ राज्य सरकारचे कर्मचारी पात्र, लोकसभा निवडणुकीत…
Read More » -
महाराष्ट्र

चमत्काराचा भांडाफोड
१) तळहातावर लाल रंगाचा चमत्कार होणेया चमत्काराचे विज्ञान समजून घ्या.तळहातावर प्रथमच एक रसायन फेनाॅलफ्थेलीन लावलं होतं.अंगठ्याच्या मागिल बाजूस चुना म्हणजे…
Read More » -
महाराष्ट्र

आधुनिक ब्राम्हणांचे कसब!
भारतात सध्या जे काही सुरू आहे त्याला फॅसिझम म्हणत नाहीत तर ब्राम्हणीझम म्हणतात. साम, दाम, दंड, भेद वापरून एकाच समाजाचे…
Read More » -
नोकरीविषयक

-
महाराष्ट्र

अंधभक्तांचा देश की कोणाचा?
ज्या देशात,जोडे खाण्याच्या लायकीचे,चोर, बदमाश, गुंडसत्तेत खुर्चीच्या लायकीचे बनतात,त्या देशात महागाई, बेकारी,भ्रष्टाचाराचा उन्माद असणारनाही,तर काय असणार? ज्या देशात,ब्राह्मणवादी,मनुवादी पायपुसीच्या लायकीचे,सत्तेत…
Read More » -
महाराष्ट्र

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ६७
सद्धम्म म्हणजे काय? मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म.“मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे स्मृतिदिन
✹ १७ फेब्रुवारी ✹ जन्म – १४ नोव्हेंबर १७९४ (पेठ,पुरंदर)स्मृती – १७ फेब्रुवारी १८८१ (खेड,पुणे) देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण…
Read More »








