Day: December 21, 2023
-
भारत
सरकारचा नवा नियम! फोन कॉल करुन त्रास देणाऱ्यांना भरावा लागेल 50 हजारांचा दंड…
कोणी विनाकारण फोन करुन तुम्हाला त्रास देत असेल तर 50 हजारांपासून 2 लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. केंद्राच्या मोदी सरकारकडून…
Read More » -
आरोग्यविषयक
रुग्णालयात COVID यंत्रणा सुसज्ज ठेवावी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन…
कोविड-19 च्या JN.1 च्या 21 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, उप-प्रकार JN.1 च्या नवीन 21…
Read More » -
मुख्यपान
उच्च शिक्षण मंत्र्यांना न्यायालयाचा दणका! के पोनमुडी यांना ३ वर्षांची शिक्षा, ५० लाखांचा दंड!
पोनमुडी यांच्याकडे सध्या उच्च शिक्षण विभागाचा कार्यभार असल्याने न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. दरम्यान, याप्रकरणी सत्र न्यायालयाने पोनमुडी…
Read More » धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री….
हिट अँड रन प्रकरणात आता ज्याने धडक दिली, त्या वाहनचालकाने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यास, त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार…
Read More »-
मुख्यपान
दूरसंचार विधेयक लोकसभेत मंजूर
राज्यसभेनं चर्चा करून लोकसभेला परत पाठवलेलं वस्तू आणि सेवाकर दुरुस्ती विधेयक आज संसदेनं मंजूर केलं. लोकसभेत आज दूरसंचार विधेयक, २०२३ …
Read More » -
मुख्यपान
सकारात्मक आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन…
या अधिवेशनात सकारात्मक आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल…
Read More » -
महाराष्ट्र
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढं दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद पूर्ण
शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी तर ठाकरे गटाकडून वकील देवदत्त…
Read More » -
मुख्यपान
फौजदारी कायद्यांमध्ये बदल करणारी तीन विधेयकं लोकसभेत मंजूर
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं की, दीडशे – दोनशे वर्ष जुन्या कायदे व्यवस्थेत…
Read More » -
महाराष्ट्र
स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करा. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचा मोर्चा…
आंबेडकरांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्यावर २७ मे १९३५ रोजी मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या स्थळावर रमाईंचे स्मारक उभारण्याची…
Read More » -
मुख्यपान
भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे भाग ८
भगवद्गीतेतील विचारसरणीप्रमाणे आत्मा जीर्ण वस्त्र बदलवतो तसे तो शरीर बदलवत असतो. असे जर असते तर जन्म न घेतलेल्या किंवा जन्माला…
Read More »