Day: September 23, 2023
-
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर दुभाजकाला कार धडकून भीषण अपघात, एक मृत्यू.
दोन दिवसा पूर्वी समृद्धी महामार्गावर कार उलटून भीषण अपघात झाला होता. आता पुन्हा एकदा या महामार्गावर शुक्रवारी रात्री बुलढाण्याजवळ भीषण…
Read More » -
मराठवाडा

हिंगोलीत डास निर्मुलनासाठी पालिकेकडून फवारणीला सुरवात.
हिंगोली शहरात मागील काही दिवसांत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या शिवाय उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले आहे.…
Read More » -
उद्योग

दुध भेसळ प्रकरणी जिल्ह्यातील विविध केंद्रावर कारवाई. नमुने पाठविले प्रयोगशाळेत.
*धाराशिव.( प्रतिनिधी) (संतोष खुने) ग्राहकांना स्वच्छ, ताजे, निर्भेळ, दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More » -
महाराष्ट्र

लालबागचा राजा व्हीआयपी दर्शन बंद करा,मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी.
हरी हरा भेद । नाही करू नये वाद ।।१।। एक एकाचे ह्र्दयी । गोड़ी साखरेच्या ठायी।।जसा हरी- हरात भेद करू…
Read More » -
मुख्यपान

तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात स्कूल बसला अपघात,40 विद्यार्थी थोडक्यात बचावले.
तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात शाळकरी बसचा अपघात झाला आहे. तेलंगणा मध्ये शाळेची बस पलटली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधून…
Read More » -
प.महाराष्ट्र

डॉ. महेश कांबळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दिला.
डॉ. महेश कांबळे आणि त्यांचे सहकारी आणि तमाम बेडग येथील आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न घेऊन…
Read More » -
प.महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न त्वरित सोडवावा.- डॉ. महेश कांबळे
महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊन ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बेडग येथील कमानीचा प्रश्न सोडवला नसल्यामुळे आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबईमध्ये गेल्या ७ महिन्यात तब्बल १४८ जणांना खड्यांमुळे गमवावा लागला जीव.
दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाहनांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र अरुंद आणि खराब रस्ते यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा…
Read More » -
खान्देश

नागपुरात ढगफुटी! जिल्हा व महानगरातील शाळांना आज सुट्टी जाहीर.
नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील…
Read More » -
उद्योग

‘लिज्जत पापड’च्या जसवंतीबेन पोपट यांचे निधन.
मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगावातील सात महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. सात गृहिणींनी…
Read More »









