Day: September 7, 2023
-
विदर्भ

जयदीप कवाडे यांच्या आक्रमक भूमिकेला यश
बुलढाणा : बुलढाणा जिल्हात्तील कोलासार या गावी जातियावादी लोकांनी गावात लावलेला निळा झेंडा तहसीलदारच्या मदतीने काढून टाकला. अशी माहिती मिळताच…
Read More » -
उद्योग

जरंडेश्वर कारखाना मूळ मालकाला द्यावा या संदर्भात हायकोर्टात याचिका
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टानं व्यक्त केलेल्या निरीक्षणानं खळबळ उडाली होती .ईडीनं…
Read More » -
सामाजिक / सांस्कृतिक

अध्यक्ष अंबादास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथरचे पुनर्जीवन
बहुजन समाज बहुसंख्य असूनही देशाचे व राज्याचे सत्तेवर आणू शकलो नाही कारण बहुसंख्य असूनही भटालेळे आहोत म्हणून हे सर्व घडले…
Read More » -
संपादकीय

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका!!!
आज उमाजी नाईक यांचा जयंतीचा सोहळा –भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील सशत्र क्रांतीचे…
Read More » पुण्यामध्ये दहिहंडीमुळे आठ वाहतुकीचे मार्ग बंद वाहतुकीच्या सहा मार्ग मध्ये बदल
आज दि. 7 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव असल्याने पुणे शहरातील पीएमपीएमएच्या काही मार्गात बदल करण्यात आला आहे तर काही मार्ग बंद करण्यात…
Read More »-
प.महाराष्ट्र

मराठा सामाज्याकडून लाटी चार्ज च्या निषेधार्त आज सांगली बंद.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. राज्यभरात याचे पडसाद उमटत असून जालन्यातील…
Read More » -
मराठवाडा

मनोज जरांगेचा उपोषणाचा आजचा दहावा दिवस
जालना दि. 7 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आजही सुरूच आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे.…
Read More » -
मुंबई/कोंकण

मुंबईसह ठाणे पालघर परिसरात पावसाची दमदार हजेरी
सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं…
Read More » -
मुख्यपान

डॉ बाबासाहेबानी India, that is, Bharat असे नाव सुचवले.
भारताचे नाव काय असावे यासाठी संविधान सभेमध्ये विस्तृत चर्चा तसेच विविध वाद विवाद झालेभारताचे नाव काय असावे यासाठी संविधान सभेमध्ये…
Read More » -
शेतीविषयक

पिक विम्याचा २५% हप्ता शेतकऱ्यांना देता येईल का याचा अहवाल सादर करा ….. मुखमंत्री
पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक विम्याचा आग्रीम हप्ता २५ टक्के देता येईल का, या…
Read More »








