निवडणूक रणसंग्राम 2024
-

दैनिक जागृत भारत च्या वाचकांसाठी लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची सविस्तर आकडेवारी व माहिती.
लोकसभा 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. बंगालमध्ये सर्वात जास्त तर बिहार मध्ये सर्वात कमी मतदान झाले.…
Read More » -

एक मतदान केंद्र असेही जिथे दुपार पर्यंत कोणी फिरकलेच नाही..
मुंगेर : लोकसभा 2024 च्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडल आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका…
Read More » -

सामंत पाठोपाठ भुजबळांना उमेदवारी सोडावी लागली; निवडून येणे सोडा निवडणुकीला उभेही राहता न येण्याची नामुष्की ?
नाशिक: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये किरण सावंत यांनी भाजपाच्या उमेदवारासाठी पायउतार झाल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री…
Read More » -

मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर दहशतीचे वातावरण; गोळीबाराच्या घटनेत तीन व्यक्ती गंभीर जखमी
मणिपूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मागील कांही महिन्यांपासून संवेदनशील असलेल्या मणिपूर मध्येही पहिल्या…
Read More » -

जळगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी एक पाऊल मागे; अर्ज भरण्या आधीच उमेदवारी मागे घेत असल्याचे प्रफुल्ल लोढा यांनी केले जाहीर.
जळगाव : लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वच पक्ष आपापल्या मतदार संघाचे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत.…
Read More » -

अजित पवारांना निवडणूक आयोगाचा दणका; आचारसंहिता भंगाच्या दिशेने वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश.. !
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संदर्भात राज्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकांना हसवण्याच्या नादात अजित पवार लवकरच आठवलेंना मागे टाकणार…
Read More » -

आपले मत वाया जात नाही..!
आंबेडकरी, रिपब्लिकन, वंचीत च्या समर्थकांना, निवडणूक काळात एक गोष्ट हमखास खोटे बोलली जाते, की तुम्ही दिलेले vote वाया जाते… परंतु…
Read More » -

2024 मध्ये भाजपचा पराभव आपण का निश्चित केला पाहिजे??: तथ्य आणि पुराव्यासह 60 कारणे.-विश्वंभर चौधरी.
………………………………………… जुमलाबाजी चालणार नाही…भारत देश हा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा किंवा नेत्यापेक्षा मोठा आहे. आणि तो बराच चांगला पात्र देश आहे.…
Read More » -

ही केवळ निवडणूक नसून संविधान वाचविण्यासाठी ची अटीतटीची अंतिम लढाई आहे – राहूल गांधी
भाजपा देशात विषमता पसरवू पाहत आहे परंतु देशातील विविधतेचा काँग्रेस स्वीकार करते आणि सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे ase मत…
Read More » -

माझ्यासाठी चारित्र्य महत्त्वाचं आहे, मला एकनाथ शिंदे म्हणाल तर चपलेने मारीन – हरीश राव, तेलंगणा
हैदराबाद: आपापल्या कार्य कर्तृत्वाने प्रत्येक व्यक्ती आपली छाप समाजात सोडत असतो. आपली तुलना नेहमी चांगल्या प्रतिभावान व्यक्तीशी व्हावी असे सर्वांना…
Read More »









