महापरिनिर्वाण दिन
-

भीम लेकरांची उद्धारकर्त्या,बाबासाहेबांना मानवंदना…
भारतीय बौद्ध महासभेकडून सकाळी महा बुद्धवंदना आणि सायंकाळी कॅॅंडल रॅलीद्वारे बाबासाहेबांना केले अभिवादन ! धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) – महामानव डॉ…
Read More » -

मध्य रेल्वेवरील दादरच्या फलाट क्रमांकांत बदल, जाणून घ्या नवे बदल…
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा काहीसा गोंधळ उडतो. फलाटांचा हा गोंधळ पाहता मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील…
Read More » -

रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई महानगरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रस्त्यांच्या बाजुला वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा होत…
Read More » -

अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हंसराज कांबळे ८६२६०२१५२०नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील पुस्तकाचा यात धर्म , राजकारण , सामाजिक सगळ्या पुस्तकाची पाने चाळली…
Read More » -

जरांगे पाटलांना रांगोळीच्या माध्यमातून मानवंदना देण्याची दिमाखात तयारी
हिंगोलीतल्या डिग्रस फाटा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उद्या सात-बारा रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान…
Read More » -

बाबासाहेब!
तुम्हाला खूप गोष्टी करता आल्या;मरता मात्र आलं नाही तुम्हाला! ज्वालामुखीच्या धबधब्याखाली उभं राहूननिर्माण केलं तुम्ही चांदण्यांचं अंतरिक्ष,विझलेल्या हातात दिल्या तुम्ही…
Read More » -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन.
आधुनिक भारताचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासुर्य, बोधिसत्व, कायदे पंडित, ज्ञानाचे प्रतीक, युगपुरुष, लेखक, संसदरत्न, संपादक, पत्रकारमाणसाला माणूसपण प्रदान करणारे…
Read More » -

वलगुड येथे महामानवांस विनम्र अभिवादन
वलगुड ता.धाराशिव (नागेश नगरी) येथील पंचशील चौकात विश्वभुषण,महामानव,बोधिसत्व डाॅ.भिमरांव रामजी आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी पंचशिल युवा मंचच्या वतीने…
Read More » -

नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन
नळदुर्गदादासाहेब बनसोडे भारत देशाला समता, स्वतंत्र्य, बंधुता आणी न्याय समानता आणी अखंडता दिली त्याच बरोबर समतावादी विचारांचा बौद्ध धम्म दिले…
Read More » -

डॉ बाबासाहेबांना अभिवादन करताना, ईव्हीएमचा विरोध ही लोक चळवळ व्हावी !! -डी एस सावंत.
आपल्या भारत देशामध्ये दर पाच वर्षांनी इलेक्शन होऊन आमदार आणि खासदार जनतेद्वारे निवडून दिले जातात. पूर्वी बॅलेट पेपर वर मतदान…
Read More »








