वातावरण
-

राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बसला तडाखा.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून या अस्मानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले…
Read More » -

“अतिशुक्ष्म धूलिकणांमूळे वायू प्रदूषणात झाली वाढ त्यामूळे विविध व्याधींचा त्रास.”
जगातील ९२ टक्के लोकसंख्येला अतिसूक्ष्म धूलिकणांचा(पीएम२.५) त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेहून अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे.…
Read More » -

“मुंबईसह ठाणे जिल्ह्यात झाला मूसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान.”
मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पहाटे आणि संध्याकाळी गडगडाटासह पाऊस कोसळला. रविवार सुट्टी असल्याने साखर झोपेत असलेल्या मुंबईकरांना ढगांच्या गडगडाटाने…
Read More » -

पाणी टंचाईमूळे राज्यावर १० जिल्ह्यांत दुष्काळाचे सावट
राज्यातील काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यापृष्ठभूमीवार संभाव्य टंचाई निवारणासाठी – राज्य शासनाने उपाययोजना सुरू…
Read More » -

“हवामान विभागाने दिला अवकाळी पावसाचा इशारा”
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी…
Read More » -

दिल्लीची हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत; सहा दिवस पावसाचा अंदाज नाही
बुधवारी सकाळी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला. मंगळवारच्या 89 AQI (समाधानकारक) च्या तुलनेत बुधवारी सकाळी 9…
Read More »





