महाराष्ट्रमुख्यपानवातावरण

पाणी टंचाईमूळे राज्यावर १० जिल्ह्यांत दुष्काळाचे सावट

राज्यातील काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यापृष्ठभूमीवार संभाव्य टंचाई निवारणासाठी – राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली आहे. टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांना एकूण १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.  

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!