भारत
-

जलजीवन मिशन भ्रष्ट्राचार, चोराच्या हातात चौकशी कशी ? – राजेंद्र पातोडे.
जि प मधील काही अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदार यांची साखळीने जलजीवन मिशन कामात संपूर्ण जिल्ह्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला असून…
Read More » -

” मार्ग, बाबांचा. “
समाज माझा, मी समाजाचा,अनुयायी बाबांचा,अन त्यांनी दिलेल्या धम्माचा,पाईक मी तथागतांचा,त्यांच्या शांततेच्या सन्मार्गाचा,स्वातंत्र्य, बंधुता अन समतेचा.! देव बाटत होता, आमच्या स्पर्शाने,अपवित्र…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्याची जागतिक पातळीवर दखल
नळदुर्ग नगरीचे माजी नगर विनायक अहंकारी यांनी केले साखर वाटून आनंदोत्सव साजरा . नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहरात माजी नगरसेवक विनायक…
Read More » -

महाराष्ट्र विधानसभेत १० जुलै रोजी जनसुरक्षा कायदा बहुमताने मंजूर झाला
महाराष्ट्र विधानसभेत १० जुलै रोजी जनसुरक्षा कायदा बहुमताने मंजूर झाला असून, कट्टर डाव्या, नक्षलवादी आणि संविधानविरोधी संघटनांवर कारवाईसाठी हा कायदा…
Read More » -

मनुमानसिकतेच्या निषेधाचे प्रतिक म्हणजेच आरक्षण होय.!
🪷भारतातील ब्राह्मणवादी मानसिकता, ही मनुस्मृती प्रमाणे गुणांबाबत अनादर आणि जन्मा बाबत म्हणजेच जाती बाबत आदर व्यक्त करतात. हिंदुधर्म ग्रंथ हे…
Read More » -

या देशातील व्यवस्था कोणाच्या हिताची
देशातून इंग्रज गेल्यानंतर येथील रहिवासीना स्वातंत्र्य मिळून प्रत्येकाची गरज. पूर्ण होऊन समाधानाने जीवन जगेल ही आशा होती.सर्वांना शिक्षण आरोग्याच्या सोयी…
Read More » -

ठाकरे + ठाकरे = मराठी-अशोक सवाई
(राजकीय भाषा सक्ती) महाराष्ट्रात मराठी व मराठी माणूस या महत्त्वाच्या मुद्द्यावर उद्धव व राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले.…
Read More » -

” तमाशा…धर्म आणि राजकारणाचा. “
🙏🙏 मनोगत 🙏🙏 जणु प्रश्नच उरले नाही ह्या खंडप्राय देशात,धर्म आणि राजकारणा व्यतिरिक्त,प्रसार माध्यमं अन दूरदर्शनवर,त्याचीच दिन रात चर्चा असते,मी…
Read More » -

वर्षावास म्हणजे काय ❓
वर्षावास म्हणजेपावसाळ्यात उपसंपदा झालेले भिक्खुच्य तीन महिन्यांपर्यंत एकाच विहारात अथवा राहण्यायोग्य परिसरात वास्तव करण्याला वर्षावास म्हणतात वर्षावासाचा शुभारंभ स्वतः भगवान…
Read More » -

“अपेक्षा, आंबेडकरी समाजाची.!”
चळवळ आक्रमक आंबेडकरी,थंडावलीय, निपचित पडलीय,कमकुवत झालीय,ऐकतांना इंगळ्या,डसल्यागत वाटतंय,मन सुन्न होतय,कानांना आपसूक, बहिरेपणा येतोय.! त्याला कारण काय ?धडाडणार्या तोफा,काळाच्या पडद्याआड गेल्यात,बंदुका…
Read More »




