भारत
-

” व्याख्याता मी, पुनर्वसन केंद्राचा.!”
देतो मी व्याख्यान जिवाच्या आकांताने,नशेमुळे उध्वस्त झालेल्या जिवांना,अंतर्गत उर्मीने,रक्त आटवतो, समजवून सांगण्यात, दुष्परिणाम व्यसनाचे,वाटोळे संसाराचे,रणांगण घराचे,चेहरे केविलवाणे मुलांचे,अन हतबल मुखडे,…
Read More » -

थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे
प्रा. डाॅ.दिलीपकुमार कसबे जुलै/ऑगस्ट महिना आला की थोर साहित्यिक, समाज सुधारक, लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची आठवण होते १८…
Read More » -

जोर जबरदस्तीने धर्मांतर करणे ही बुद्धिस्टांची परंपरा नाही
” हिवाळी अधिवेशनामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा येणार.”अशा मथळ्याची बातमी दैनिक देशोन्नतीमध्ये दिनांक 15 जुलै 2025 ला मुखपृष्ठावरच मी वाचली. यामध्ये…
Read More » -

भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर कुरघोडी करण्याचा सावरकरी विघातक प्रयत्न
✍️ महत्त्वपूर्ण लेख,वाचा,अभ्यासा लेखन – किरण रामी बाबुराव मोहितेसंपर्क – ९५६१८८३५४९ विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ साली “संगीत संन्यस्त खड्ग”…
Read More » -

२०२५ साल आहे. याचं महत्व काय आहे ?
हे २०२५ साल आहे. याचं महत्व काय आहे ?बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी दोन संघटनांचा जन्म झाला होता.कम्युनिस्ट आणि संघ.दोन्हीही ब्राह्मणवाद्यांनीच जन्माला…
Read More » -

दलित पँथरच्या लढयामध्ये मराठवाडयातील कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
प्रा. डॉ. सुरेश वाघमारेमहाराष्ट्रामध्ये दलित पँथरची स्थापना झाली व स्थापनेपासून दलित पँथरने समाजातील दलितावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची व त्याचा…
Read More » -

जलजीवन मिशन भ्रष्ट्राचार, चोराच्या हातात चौकशी कशी ? – राजेंद्र पातोडे.
जि प मधील काही अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदार यांची साखळीने जलजीवन मिशन कामात संपूर्ण जिल्ह्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला असून…
Read More » -

” मार्ग, बाबांचा. “
समाज माझा, मी समाजाचा,अनुयायी बाबांचा,अन त्यांनी दिलेल्या धम्माचा,पाईक मी तथागतांचा,त्यांच्या शांततेच्या सन्मार्गाचा,स्वातंत्र्य, बंधुता अन समतेचा.! देव बाटत होता, आमच्या स्पर्शाने,अपवित्र…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्याची जागतिक पातळीवर दखल
नळदुर्ग नगरीचे माजी नगर विनायक अहंकारी यांनी केले साखर वाटून आनंदोत्सव साजरा . नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहरात माजी नगरसेवक विनायक…
Read More » -

महाराष्ट्र विधानसभेत १० जुलै रोजी जनसुरक्षा कायदा बहुमताने मंजूर झाला
महाराष्ट्र विधानसभेत १० जुलै रोजी जनसुरक्षा कायदा बहुमताने मंजूर झाला असून, कट्टर डाव्या, नक्षलवादी आणि संविधानविरोधी संघटनांवर कारवाईसाठी हा कायदा…
Read More »







