देश
-

मीट फॅक्टरीत मोठी दुर्घटना; २४ मजुरांची प्रकृती बिघडली.
हरयाणाच्या गुरुग्राममध्ये अलवर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मांडीखेडा गावाजवळ असलेल्या मीट फॅक्ट्रीत नायट्रोजन वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे २४…
Read More » -

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. त्यांचा…
Read More » -

मुंबई ते पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त चार विशेष गाड्या चालविणार!
पुणे/मुंबई आणि दानापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिवाळी उत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी…
Read More » -

हैदराबादेतील इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू
सोमवारी हैदराबादच्या नामपल्ली भागातील एका निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीत दोन कुटुंबातील नऊ जण गुदमरून मरण पावले, तर एक जण…
Read More » -

उत्तर काशीमध्ये बोगदा दुर्घटनेत 40 कामगार 12 तासापासून अडकले आहेत.
उत्तराखंडमध्ये भीषण घटना घडली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुर असलेला बोगदा कोसळला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बोगद्यात 40 हून अधिक…
Read More » -

चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष-कर महसुलात लक्षणीय वाढ
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष-कर महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेसतरा टक्के वाढ नोंदवत यंदा १२ लाख ३७…
Read More » -

कतारमधल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी देशाने उचललं ‘हे’ पाऊल.
कतारमध्ये ज्या माजी भारतीय अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्यातले काही अधिकारी असे आहेत ज्यांनी भारतीय युद्धनौकांचं नेतृत्व केलं होतं.…
Read More » -

दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आता कृत्रिम पाऊस?
दिल्लीमध्ये सध्या प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. रस्त्यावरील वाहनांची संख्या…
Read More » -

बिहारमध्ये आता 75 टक्के आरक्षण; लोकसभा निवडणुकीपुर्वी नितीश कुमारांची मोठी चाल
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळानं विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. जर हे आरक्षण लागू केलं तर…
Read More » -

दिल्लीसह अनेक शहरात हवा झाली दूषित
देशातील अनेक शहरात वायु प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. सोमवारी पंजाबपासून ते बंगालपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येला याचा फटका बसत…
Read More »









