देश
-

नेपाळच्या भूकंपामध्ये मृत्यूचा आकडा 154 च्या वर दिल्ली युपी बिहारमध्येही भूकंपाचे धक्के महाराष्ट्र.
काल (शुक्रवारी) नेपाळमध्ये ६.४ तीव्रतेचा तीव्र भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी…
Read More » -

अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
हवामान बदलामुळे अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी…
Read More » -

राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा हिशोब द्या –सुप्रीम कोर्ट
राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळत असते. या इलेक्टोरल बॉन्डला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात काल सुनावणी पूर्ण झाली.…
Read More » -

तामिळनाडू मध्ये दोन दलित तरुणांना विवस्त्र करून मारहाण
तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे दोन दलित तरुणांना विवस्त्र करून त्यांच्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी दोन्ही तरुणांना त्यांची…
Read More » नरेश गोयल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
ईडीनं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित ५०० हून अधिक कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.ईडीनं ‘एक्स’ (…
Read More »-

परदेशी गुंतवणूक कंपन्यांकडून भारतीय ऋण बाजारात ऑक्टोबरमधे ६ हजार ८० कोटी रुपयाची गुंतवणूक
भारतीय ऋण बाजारात परदेशी गुंतवणूक कंपन्यांनी ऑक्टोबरमधे ६ हजार ८० रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे यावर्षी ऋण बाजारातली एकूण परदेशी गुंतवणूक…
Read More » -

गुजरातमधील सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या
गुजरातमधील सूरत इथं एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे, यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. शनिवारी सकाळी या कुटुंबानं लिहून…
Read More » -

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात माझ्या कामाचा उल्लेख केलाय – शरद पवार.
पंतप्रधान मोदी यांनी माझं विविध कार्यक्रमात कौतुक केलं आहे. २०१५ साली केलेल्या नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात माझ्या कामाचा उल्लेख…
Read More » -

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेत भारताचा थायलंडवर विजय
झारखंडमधल्या रांची इथं सुरू असलेल्या महिला आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतानं काल थायलंडवर ७ – १ असा …
Read More » -

यंदाच्या खरीप हंगामात देशातलं अन्नधान्याचं उत्पादन १ हजार ४८५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं २०२३-२४ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अंदाज, प्रसिद्धपत्रकाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार देशातलं…
Read More »








