देश
-

भारतीय भांडवली बाजारात, विदेशी गुंतवणूकदारांकडून या महिन्यात आतापर्यंत सुमारे चौदा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
भारतीय भांडवली बाजारात, विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे चौदा हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या अडीच महिन्यात विक्री सुरू…
Read More » -

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 27 कंपन्या हार्डवेअर उत्पादनात 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार.
उत्पादन प्रोत्साहन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 27 कंपन्या हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात सुमारे 3 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याची…
Read More » -

आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यासाठी मुंबईहून अहमदाबादसाठी विशेष गाड्या.
गुजरात मध्ये अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आज आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगणाऱ्या अंतिम सामन्याची…
Read More » -

भारतीय लष्करातर्फे आज २४३ वा कोर ऑफ इंजिनियर्स डे साजरा.
भारतीय लष्कर आज २४३ वा कोर ऑफ इंजिनियर्स डे साजरा करत आहे. यानिमित्त लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या निमित्त…
Read More » -

गगनयान आणि आदित्य-एल1 दोन्ही मोहिमांमुळे मानवतेलाही मोठी मदत होत असल्याचं राष्ट्रपतींच प्रतिपादन
गगनयान आणि आदित्य-एल1 मोहिमेने केवळ अंतराळ क्षेत्रातच भारताचा दर्जा उंचावला नाही तर या दोन्ही मोहिमांमुळे मानवतेलाही मोठी मदत होणार आहे,…
Read More » -

खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्यावरुन हरियाणा सरकारला मोठा धक्का
हरियाणा सरकारने २०२० मध्ये या आरक्षणाचा कायदा केला होता. यानुसार स्थानिक नागरिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण आणि किमान ३० हजार…
Read More » -

राजधानीसह १२ रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार; ‘या’ एक्स्प्रेस सुसाट.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन करणे, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा…
Read More » -

संगीतकार अनू मलिक यांच्या कडुन सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांची दखल
सोलापूर प्रतिनिधी विश्वास गायकवाड यांच्याकडून नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया मुंबई येथील एका कार्यक्रमात सोलापूर चे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे महागायक…
Read More » -

भारतीय सुरक्षा दलाने दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा.
भारतीय सुरक्षा दलाने जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत शुक्रवारी (१७ नोव्हेंबर)…
Read More » -

२४ हजार कोटींच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचं लोकार्पण.
झारखंडमधल्या खुंटी जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. येत्या २५ वर्षात देशाला विकसित…
Read More »









