देश-विदेश

  • भारत बुद्धाची भूमी होती, आजही आहे आणि ती पुढे राहणार आहे.

    जग बुद्धाचा देश म्हणूनच भारताला ओळखते, कृष्णा, शिव, विष्णू , किंवा ब्रम्हा च्या नावाने नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने…

    Read More »
  • ६ डिसेंबर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

    युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतेचे प्रणेते डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी…

    Read More »
  • कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली , भीमांजली… वर्ष ९ वे !!!

          बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या  क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या  बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन  राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर  विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते . भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत  जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात. यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये…

    Read More »
  • विश्वगुरु कौन था ?

    प्राचीन काल में भारत विश्वगुरु था। विश्वगुरु कौन था ? किसने विश्व को शिक्षाएँ दी ? किस गुरु की प्रतिमाएँ…

    Read More »
  • बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार देश विदेशात होऊ नये म्हणून समुद्र ओलांडून जाण्यावर ब्राह्मणांनी प्रतिबंध लावला होता ?

    भारतामध्ये समुद्राच्या काळ्या पाण्याला ओलांडून जाण्यावर प्रतिबंध होता. असे जो कोणी करेल त्याला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत होता. इंग्लंड…

    Read More »
  • वकील दिनाच्या शुभेच्छा!

    समाज माध्यमातून साभार जगाच्या इतिहासात ज्या वकिलाचा युक्तिवाद ऐकण्यासाठी अनेक ज्येष्ठ वकील व न्यायाधीश सुद्धा उपस्थित राहायचे. ज्यांनी आपल्या वकिलीच्या…

    Read More »
  • बुद्ध तत्त्वज्ञानाच्या शत्रूंपासून बुद्ध धम्माला तुम्हाला खरोखरच वाचवायचे आहे काय?

    जयवंत हिरे त्या साठी नक्की कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील?“””””””””””””””'”””””””‘”””””””””””””””””””””””””””””””””””‘”””””””””आपण जितक्या मोठ्या प्रमाणात अशोक विजया दशमीच्या दिवशी आंबेडकरी धम्मचक्र प्रवर्तन…

    Read More »
  • मथुरा कृष्णाची धरती नसून बुद्धाची धरती ?

    विदेशी प्रवासी फाह्यान चौथ्या शतकामध्ये भारतात आला होता. त्याने संपूर्ण भारताचा प्रवास केल्यानंतर तो मथुरेला सुद्धा गेला होता. त्याच्या प्रवास…

    Read More »
  • हा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अगोदर होऊन गेलेल्या तीन बुद्धांचा प्रमाणित पुरावा आहे.

    सप्त बुद्धांच्या टीम पेक्षा छोटी टीम त्रिबुद्धांची आहे. दीपवंस, आणि महाबोधीवंस नुसार ककूसंध बुद्ध , कोणागमन बुद्ध आणि कस्सप बुद्ध…

    Read More »
  • महार रेजीमेंट स्थापना दिन

    @ १ डिसेंबर @ महार रेजीमेंटची स्थापना १ डिसेंबर १९४८ रोजी झाली. काश्मीरच्या सीमेवर दुसऱ्या महार बटालीयनने शौर्य व धैर्याचा…

    Read More »
Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!