आर्थिक
-

तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक
कर्ज मिळवून देण्याच्या निमित्ताने फसवणूक करणाऱ्या तीन तोतया बँक अधिकाऱ्यांना बीकेसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपींनी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांचा नावाचा…
Read More » -

एनआयएची मुंबई, पुणे, ठाणे येथे छापेमारी; 13 जणांना अटक
देशभरामध्ये एकाचवेळी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर आणि…
Read More » -

बेमुदत कांदा लिलाव बंद!
शुक्रवारी कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. केंद्र सरकारने अकस्मात निर्यात बंदी लागू केले होते. यामुळे संतप्त…
Read More » -

इंडियन नॅशनल काँग्रेस चे नेते खासदार साहू यांच्याकडे सापडले २५० कोटींचे मालमत्ता!
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या क निवासस्थानी आयकर विभागाने छापे टाकले. कारवाईत या अधिकाऱ्यांनी २५० कोटींची रोकड जप्त केली.…
Read More » -

बुडीत कर्जांसाठी बँकांनाही उत्तरदायी ठरवा!
‘नवे बँक–बुडवे कोण?’ हा अग्रलेख वाचला. निर्लेखित केलेली कर्जे कोणत्या सरकारच्या कारकीर्दीत निर्लेखित केली गेली यापेक्षा निर्लेखित केलेली कर्जे कोणत्या सरकारच्या…
Read More » -

ऊसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी!
महाराष्ट्रात कमी पाणी असल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात 8% घसरण झाल्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी…
Read More » -

आजचे दर.
प्रकारदर24K सोने 10 ग्रॅम₹62,78022K सोने 10 ग्रॅम₹57,550टीप: सोन्याचे हे दर राज्यानुसार आहेत. सराफा दुकानांमधील दर प्रत्येक जिल्ह्यानुसार भिन्न असू शक…
Read More » -

आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार.
6 डिसेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली असून आज शुक्रवारी पतधोरणाची घोषणा होणार आहे.गेल्या दोन दिवसात…
Read More » -

१०० कोटींच्या औषधांच्या प्रलंबित देयकांचा अहवाल सादर करा
हाफकिन औषध निर्माण महामंडळ व संस्था स्तरावर खरेदी केलेल्या औषधांची १०० कोटी रुपयांची देयके गेल्या पाच वर्षांपासून थकीत आहेत. या…
Read More » -

दुष्काळ,अवकाळी पाऊस या कारणांमुळं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधी पक्षांची विधीमंडळात मागणी.
दुष्काळ,अवकाळी पाऊस,गारपीट,’मीचांग’मुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे.शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.सरकारनं…
Read More »









