संपादकीय
-
बिहारमध्ये संयुक्त जनता दल-भाजपा युतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार…
नितीश कुमार विक्रमी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आणखी ८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि…
Read More » -
सर्वोच्च न्यायालयानं देशाच्या जिवंत लोकशाहीला सशक्त केलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन…
सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या स्थापनादिन सोहळ्यात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं देशाच्या जिवंत लोकशाहीला सशक्त केलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
Read More » -
कामकाजातला गदारोळ आणि अडथळा टाळायला हवा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड…
कामकाजातला गदारोळ आणि अडथळा टाळायला हवा, आणि नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरायला हवा, अशी अपेक्षा यावेळी धनखड यांनी व्यक्त केली.…
Read More » -
भगवान बुद्धांची शिकवण भाग ४६
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म… भगवान बुध्दांनी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे –बुध्दांना एका पंडितानं विचारलं की, तथागत आपण…
Read More » -
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल…
भारताकडून अक्षता ढेकळे, मारियाना कुजूर, मुमताज खान, रुतुजा पिसाळ, ज्योती छत्री आणि अजिमा कुजूर यांनी गोल केले तर दक्षिण आफ्रिकेकडून…
Read More » -
विधानभवनात आजपासून ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद…
महाराष्ट्रामध्ये याआधी २००३ साली ही परिषद मुंबईत घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी महाराष्ट्राला ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान…
Read More » -
धाराशिव शहरात कार्डियाक कॅथलॅबचं पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन
या कार्डीयाक युनिटमध्ये धाराशिव तसेच लगतच्या जिल्ह्यातील हृदयरुग्णांना मोफत निदान आणि औषधोपचार, ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी तसेच बायपास शस्त्रक्रिया, सर्व अत्याधुनिक सुविधांसह…
Read More » -
क्या संविधान मे वंचित बहुजनों को पूर्ण न्याय अौर समता मिलने के कारगर उपाय है?50% से अधिक नागरीक आत्यंतिक दरिद्र व बेहद पिछड़े क्यों है?
अनिल रंगारी 9981241212 1.) जुलाई 1946 मे संविधान सभा के सदस्यों का चूनाव हुअा।20 जुलाई 1946 को डॉ. आंबेडकर संविधान…
Read More » -
भगवान बुद्धांची शिकवण भाग ४५
तथागत भगवान गौतम बुद्ध देवाविषयी काय म्हणतात? ईश्वराला कुणीही पाहिलेले नाही.लोक फक्त ईश्वराविषयी बोलतात.ईश्वर अज्ञात आणि अदृष्य आहे.हे जग ईश्वराने…
Read More » -
आधुनिक तत्वज्ञान सांगणारे डॉ. बाबासाहेब – सुधीर कांबळे
चैतन्य वाद विरूद्ध भौतिक वाद हा जागतिक विचार क्षेत्रातील एक प्रमुख झगडा आहे. भारतातील चैतन्य वादी मताप्रमाणे विश्वाची अंतिम अवस्था…
Read More »