मराठवाडा
-

नांदेड जिल्ह्यात ६ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे ४२० कोटी रुपये मंजूर…
संबंधितांनी बायोमॅट्रीक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्यावं,ही प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर शासनाकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम जमा करण्यात…
Read More » -

मराठवाड्यात 11 महिन्यांत 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : हवामान बदलाच्या संकटापुढे मराठवाडयातील शेतकरी हतबल झाल्याचे चित्र असून गेल्या ११ महिन्यांत एक हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर…
Read More » -

मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणाम भोगा, मनोज जरांगे पाटील!!
नोंदी असतांनाही ७०-७५ वर्षांत नेमलेल्या आयोग व समित्यांनी नोंदी नसल्याचे अहवाल दिले. ३५ लाख नोंदी सापडल्याने आता मराठा समाजाला कुणकुण…
Read More » -

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड विभागातून मुंबईला विशेष गाडी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो च्या संख्येने लोक चैत्यभूमी येथे येतात. यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता…
Read More » -

भाजप विरुद्ध शिंदे गटात संघर्ष “कोयणा धरणातील पाणी वाटपाचा प्रश्न”
सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील शेतीला वरदान ठरणार्या कोयना धरणाच्या पाण्यावरून राजकीय संघर्ष निर्माण झाला असून धरणात पुरेसे पाणी असताना सुरू झालेला…
Read More » -

“… मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगीती द्या”, छगन भुजबळांचे वक्तव्य
आज हिंगोली येथे एल्गार सभत छगन भुजबळ बोलत होते यावेळी ते म्हणाले, “गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या. फक्त आमच्यावर बुलडोझर…
Read More » -

“जरांगे पाटलांनी छगनभुजबळांवर केलेल्या टिकेचे उत्तर भूजबळांनी हिंगोली एल्गार सभेत बोलतांना दिले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या महिन्याभरापासून संघर्ष…
Read More » -

“ओबीसी एल्गार महामेळावा आज हिंगोलीत”
महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आमदार प्रकाशअण्णा शेंडगे व प्रमुख मार्गदर्शक मृद व संधारण मंत्री संजय राठोड, विरोधी पक्षनेते विजय…
Read More » -

“ब्राह्मण समाज २८ नोव्हेंबर पासून करणार अमरण उपोषण”
जालन्यात विविध मागण्यांसाठी दीपक रणनवरे यांचा पुढाकार ब्राह्मण समाजाची सामाजिक परिस्थिती अतिशय गंभीर बनत आहे असे नाईक म्हणाले. यावेळी शुभांगी…
Read More » -

शेतकऱ्याने बँकांचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव काढले विक्रीला.
हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे.हिंगोली येथील एका शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत. हिंगोलीतील माझोड, ताकतोडा,…
Read More »









