महाराष्ट्र
-

“चला बुद्ध विहाराला ज्ञानाचे केंद्र बनवूया”
आपल्याला कळविण्यास आनंद वाटतो की आज आपण एका नविन अभ्यासिकेची सुरूवात वरळी विभागात करत आहोत. आपणास माहिती असेलच की, समाजात…
Read More » -

सावित्रीमाईचा आदर्श डोळ्या समोर ठेवून विद्यार्थीनींनी शिक्षणासाठी लढा द्यावा :- गटशिक्षणाधिकारी इनामदार
दादासाहेब बनसोडे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे सामाजिकदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय गरीब कुटुंबातील विद्यार्थीनीं जिल्हा कन्या…
Read More » -

बाबासाहेबांच्या कार्यात रमाईंनी खंबीर साथ दिली.-बाळासाहेब सरतापे
‘हिंगणीत रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी’वरकुटे-मलवडी: वार्ताहरस्वाभिमानी,प्रतिभावंत आणि त्यागमुर्ती असलेल्या आई रमाईंनी हालाखीच्या परिस्थितीतही,शांतता आणि संयमाने घरसंसार सांभाळत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना…
Read More » -

ज्युलियस रेबेरो पंतप्रधानांना काय म्हणाले.
पंजाबचे माजी DGP आणि देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित IPS अधिकारी यांचे दृश्य.ज्युलियस रेबेरो आयपीएस (सेवानिवृत्त)(माजी DGP महाराष्ट्र) देशाचा नागरिक म्हणून…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवणभाग ५९
धम्म म्हणजे काय? निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. “निब्बाणासारखे खरे सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही,” असे बुद्धांनी सांगितले आहे.भगवान…
Read More » -

१० फेब्रुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना दिन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. कवी मंगेश पाडगांवकरांनी विद्यापीठ गीत लिहिले आहे. त्यांचे शब्द आहेत,…
Read More » -

EVM म्हणजे,भारताच्या संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवत देशाच्या लोकशाहीच्या अस्मितेवर घाला होय !
राजसत्ता जेंव्हा “धर्मसत्तेची रखेल” बनते,तेंव्हा देशाच्या लोकशाही अर्थात जनतेच्या “अस्मितेवर” बलात्कार करण्यात येतो.ही बाब भारताचा हजारो वर्षाचा इतिहास डोळसपणे पाहिलास…
Read More » -

कु.रेशमाताई अनंत वाघमारे यांनी एम.पी.एस.सी.मार्फत होणाऱ्या अभियंता पदाची ( सिव्हिल इंजिनियर ) परीक्षा उत्तीर्ण
कु.रेश्माताईचे भारतीय बौद्ध महासभेकडून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा….! कु.रेश्माताई अनंत वाघमारे,रा.शाहूनगर उस्मानाबाद, यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -

९ फेब्रुवारी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे स्मृतिदिन
जन्म – १३ ऑगस्ट १८४८ (ठाणे)स्मृती – ९ फेब्रुवारी १८९७ (मुंबई) नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे…
Read More » -

नेहरू: आरक्षणविरोधी होते काय ?
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून नेहरूंवर वेगवेगळे आरोप करत आले आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा ऑक्टोंबर 2013 मधे निवड झाल्यावर…
Read More »







