महाराष्ट्र
-

४.३ किलोमीटर नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम झाल्याचा मनपाचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे
महानगरपालिका क्षेत्रातील अकोली, सिंधी कॅम्प, निमवाडी, कमला नेहरू नगर, अनिकट, सावतराम चाल, खोलेश्वर, मुख्य गणेश घाट, राम नगर, दगडी पूल,…
Read More » -

माता रमाबाई आंबेडकर स्मृतिदिन
जन्म – ७ फेब्रुवारी १८९८ (वणंदगाव,रत्नागिरी)स्मृती – २७ मे १९३५ (राजगृह,दादर) रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या…
Read More » -

दहावीचा निकाल आज .. दुपारी 1 वाजता ची प्रतीक्षा !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेचा निकाल आज, सोमवार २७…
Read More » -

अक्षय तृतीया व लग्नसराई निमित्त बालविवाह निर्मूलन जागृती..!
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली व युवा ग्रामीण विकास मंडळ यांच्यावतीने धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी, बोरखेडा, बेंबळी, कनगरा, टाकळी, पाडोळी, घुगी, मेंढा आदी 10 गावात बालविवाह निर्मूलनाचे काम सुरू आहे. सध्या अक्षय तृतीया व लग्नसराई निमित्त ग्रामीण भागात विवाह चे अधिकप्रमाण असते.…
Read More » -

दिनविशेष – सोमवार दिनांक 27 मे 2024
आज दि. २७ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, चंदवारो, वेसाख मासो, सोमवार, वैशाख माहे. २७ मे १९२८…
Read More » -

बालविवाह मुक्त भारत साठी निर्धार..!
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व युवा ग्रामीण विकास मंडळ यांच्यावतीने बार्शी तालुक्यातील नारी,चिखर्डे,पांगरी,पानगाव,वैराग आदी तेरा गावात बालविवाहनिर्मूलनाचे काम सुरू आहे. गावातील ग्रामसेवक,सरपंच, अंगणवाडी, सामाजिककार्यकर्ते, यांच्यासोबत चर्चा करून गाव स्तरीय बाल…
Read More » -

दिनविशेष – रविवार दिनांक 26 मे 2024
आज दि. २६ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, आदिच्चवारो, वेसाख मासो, रविवार, वैशाख माहे. *२६ मे १९२९…
Read More » -

तथागत बुद्धांनी सांगीलेली 38 प्रकारची उत्तम मंगल कर्म:
1.मुर्खांची संगती करु नये.2.बुद्धिवंतांची संगती करावी.3.शीलवंताची संगति करावी.4.अनुकूल ठिकाणी निधवास करावा.5.कुशल कर्मांचा संचय करावा.6.कुशल कर्म करण्यात रत होणेे.7.अधिकाधीक ज्ञान संचय…
Read More » -

काही आरोग्य टिप्स
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही. ३) रोज एक आंब्याचे पान…
Read More » -

तथागत म्हणजे काय
समीर गायकवाड बुद्धांचा विश्वास होता की प्रत्येकामध्ये बुद्ध आहे, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होण्याचा प्रवास होय. आपल्या सगळ्यांमध्येच…
Read More »








