मुख्यपान
-

विश्वस्त मंडळाच्या वादामुळे संस्था लयास जाण्याची भीती
◆ स्वाक्षरी अभियान, विभागनिहाय कॉर्नर बैठका, दुचाकी रॅली, गीतातून होणार जनजागृती महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस)च्या…
Read More » -

बौद्ध समाजाच्या धर्मस्थळ आणि सांस्कृतिक केंद्रांवर सरकारची कारवाई, लोकांमध्ये संताप
कल्याण वालधुनी येथे असणारे बुद्धभूमी फौंडेशन हे महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील बौद्ध समाजाचे सांस्कृतिक केंद्र असून येथे ध्यान धारणा वर्ग…
Read More » -

मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार
मेमू रेल्वेची पहिली फेरी बुधवारी (१३ सप्टेंबर) धावणार आहे. या गाडीला आधी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये रायगडमध्ये सापे वामने, करंजाडी तसेच…
Read More » -

नागपूर शहरात POP च्या ११७ मूर्ती जप्त
बंदीनंतरही नागपुरात पीओपी गणेशमूर्ती विक्रीस आल्याच आढळून आलय..त्यामुळे पीओपी मूर्तीसंदर्भात महापालिकेने धडक कारवाई करत 117 मूर्ती जप्त केल्या 10 हजार…
Read More » -

उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस ; 19 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. राज्याच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस कोसळत…
Read More » -

● ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण…
ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतीसाठी अतिक्रमण (Trespassing) Gram Panchayat atikraman हा अत्यंत असंवेदनशील विषय आहे. ब्रिटिश कालावधीपासून गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शासकीय…
Read More » -

मनोज जरांगे कडून उपचार करून घेण्यास सुरुवात
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांनी आग्रह केल्यानंतर उपचाराला प्रतिसाद देत रात्री १२.३० वाजता सलाईन घेतले.…
Read More » -

शासनानं एसटी कर्मचा-यांच्या मागण्या अखेर मान्य केल्यात.
राज्य सरकारने 2 वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा संपावर गेले होते. सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी…
Read More » -

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा उज्जायी प्राणायाम.
सध्याच्या व्यस्त जीवनामुळे आपल्या आजूबाजूला अनेक जण ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. बहुतेकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. काहींना…
Read More » -

शेतात गेलेल्या महिलेवर वाघिणीने हल्ला करून केले ठार देसाईगंज वनपरिक्षेत्रातील घटना; नागरिकांमध्ये दहशत.
गडचिरोली: शेतात गेलेल्या महिलेवर वाघिणीने हल्ला करून ठार केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस…
Read More »









