मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
बौद्ध समाजाच्या धर्मस्थळ आणि सांस्कृतिक केंद्रांवर सरकारची कारवाई, लोकांमध्ये संताप

कल्याण वालधुनी येथे असणारे बुद्धभूमी फौंडेशन हे महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील बौद्ध समाजाचे सांस्कृतिक केंद्र असून येथे ध्यान धारणा वर्ग , धम्म वर्ग , साहित्य संमेलन आणि असंख्य असे उपक्रम वर्षभर सुरू असतात. मात्र आता रेल्वेने ही जागा ताब्यात घेऊन येथील बुद्धरूप आणि अन्य गोष्टी हटवण्याची कारवाई करण्याची नोटिस दिल्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत