मुख्यपान
-

मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर वधारले.
गणेश उत्सवामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणेशोत्सवामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांच्या…
Read More » -

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल.
अनाथालयात प्राण्यांच्या सुरक्षितेची काळजी न घेतल्यामुळे पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या संचालकावर राज्य वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच…
Read More » -

शिवरायांची मुद्रा राज्याच्या पायावर तक्रार दाखल.
छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याप्रकरणी लालबाग चा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल कण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा ने मुंबई पोलिस आयुक्त…
Read More » -

नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाचा मोर्चा
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये आदी मागण्यासाठी सर्वशाखीय कुणबी ओबीसी कृती समिती आणि…
Read More » -

संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू.
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हेअधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणारआहे. लोकसभेचे हे अधिवेशन १३ वे तर…
Read More » -

हातगाडीवर भजी तळून बेरोजगारांनी केले आंदोलन.
महाराष्ट्रात आणि देशांमध्ये बेरोजगारांची संख्या प्रचंड पटीने वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक हाताश झालेले आहेत. मोदी सरकार सत्तेवर येताना 2014…
Read More » -

राज्यात महिलांवरील अत्याचारात मुंबई पहिल्या क्रमांकावर.
राज्यात महिलांवरील अत्याचारात मुंबई पहिल्या क्रमांकावर तर पुणे दुसऱ्या स्थानावर. विनयभंग, छेडखानी, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तसेच महिलासंदर्भातील गुन्हे सातत्याने नोंदवल्या…
Read More » -

गणपती उत्सवातील स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेच्या ट्रेन्सही उशिराने
गणेश उत्सवा निमित्ताने कोकणाकडे निघालेले चाकरमाने तसेच आम जनता यांचे संपूर्ण वेळापत्रक गाड्या प्रचंड लेट झाल्यामुळे बिघडलेले आहेचाकरमान्यांचेसुद्धा वेळापत्रक बिघडलं…
Read More » -

राज्याच्या सत्ता संघर्षावरून उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यामध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोचला आहे. सगळ्या कुरघोड्या आपण पाहत आहोत आणि एकमेकांच्या उणीधुनी काढण्यात नेते व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नावरती…
Read More » -

लातूरमध्ये संजय बनसोडेच्या घरापुढे छावा संघटनेची निदर्शने
राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारली आहे, त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया गेली आहेत. मराठवाड्यातही…
Read More »









