मुख्यपान
-

धर्मांतराने काय झाले.?
पिढ्यानपिढ्या चालत आलेली कामे मग लाकूड फोडणे असेल, मेलेल ढोर ओढणे असेल, दवंडी देणे असेल हे सारे नाकारले. हे एका…
Read More » -

धर्मांतराने काय दिले;बौद्धांची प्रगती आरक्षणाने नव्हे तर आंबेडकरी विचारांमुळेच…!
—- लेखक-डॉ.कुमार लोंढेमो.9881643650 हिंदू धर्म हा विषमतेवर आधारलेला धर्म आहे आणि या धर्मातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तर…
Read More » -

“उद्धरली कोटी कुळेभिमा तुझ्या जन्मामुळे”
“उद्धरली कोटी कुळेभिमा तुझ्या जन्मामुळे” असे सार्थ वर्णन कविरत्न वामनदादा कर्डक यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे केले आहे. खरे…
Read More » -

नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली…
Read More » -

तारीख १४ ऑक्टोबर कि….. अशोक विजया दशमी? संभ्रमात राहू नका…
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬वरील संदर्भात सत्य काय आहे हे पडताळून पाहायचे झाल्यास आपल्याल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पत्रांचा आधार घ्यावा लागतो. त्यात पहिले…
Read More » -

“मानवी जीवनात माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ”
भदंत डॉ. उपगुप्त महाथेरोवैशाली बुद्ध विहारात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी भंदत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या निवडीबद्दल सत्कार व धम्मदेसना…
Read More » -

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं काल दिल्लीत निधन.
माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. काल दिल्लीत त्यांचे निधन झाले. ते…
Read More » -

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची सुविधांबाबत समन्वय बैठक संपन्न.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुवधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, मुंबई पोलिस यांनी विशेष…
Read More » -

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराविषयीचे ठाम मत विविध अंगांनी सोदाहरण पटवून दिले.ते म्हणतात, ‘‘माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त…
Read More » -

धर्मांतरामुळे बौध्द समाजात झालेले परिवर्तन …
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांमधील असहाय्यतेची, निराधार पणाची, भावना नष्ट करून स्वाभिमान जागृत करून दलित बांधवांना संघटितपणे एकत्र आणण्याचे काम…
Read More »









