मुख्यपान
-

बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यांपैकी काही महत्वाचे मुद्दे.
१. भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले. २. राज्यघटनेने सर्वांना…
Read More » -

आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी यांचा जन्मदिन.
आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी यांचा जन्मदिन,हा जन्मदिन साजरा करताना प्रत्येक पालकाने हे लक्षात घेतले पाहिजे…
Read More » -

मुंबई ते पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त चार विशेष गाड्या चालविणार!
पुणे/मुंबई आणि दानापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिवाळी उत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी…
Read More » -

हैदराबादेतील इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू
सोमवारी हैदराबादच्या नामपल्ली भागातील एका निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीत दोन कुटुंबातील नऊ जण गुदमरून मरण पावले, तर एक जण…
Read More » -

पाच दिवसानंतरही बदलापुरातील पाणी पुरवठा विस्कळीतच.
गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. वीज पुरवठा, केंद्रातील दुरुस्ती करून हा पुरवठा शनिवारी सुरळीत…
Read More » -

मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २७८ बांधकामं थांबवण्याची नोटीस जारी
वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं २७८ बांधकामं थांबवण्याची नोटीस बजावली आहे. शहरात सहा हजाराच्या वर बांधकामं…
Read More » -

मुंबई, पुण्यासह पाच बाजार समित्यांची झाडाझडती
पणन विभागाने मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक आणि संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या…
Read More » -

वाशिमचा सिकंदर शेखने पटकावली महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची गदा.
सहासष्ठावी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा नुकत्याच पुण्यात पार पडल्या. या स्पर्धेत 840 कुस्तीपटूसह अकराशे…
Read More » -

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँडवर १६० धावांनी विजय
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं नेदरलँडचा १६० धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघ सलग…
Read More » -

नवी मुंबई मध्ये सीनियर सिटीजन ना बसने मोफत प्रवास
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी तर्फे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १७ मार्च…
Read More »









