मुख्यपान
-

नळदुर्ग येथे बकरी ईद निमित्त नागरीकानी प्रतिकात्मक कुर्बानी करावी
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करूननियमाचं उल्लंघन करू नका पोलीस निरीक्षक सचिन यादव नळदुर्गदादासाहेब बनसोडे तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील मध्ये बकरी ईद…
Read More » -

कौठुळी येथील बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट
डॉ.डी.एस.सावंत यांनी कौठुळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे भव्य बुद्ध विहाराचे निर्माण केले आहे. त्याच बरोबर तेथे भंते निवास आणि…
Read More » -

कोण म्हणतं भारतीयांनी शोध लावले नाहीत❓
समाज माध्यमातून साभार मित्रांनो, असे काही उत्कृष्ट आविष्कार आहेत जे फक्त भारतातच लावले गेले आहेत आणि ज्यांचा वापर फक्त भारतीयच…
Read More » -

परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही
डॉ. श्रीराम लागू मीसुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलेला आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे.…
Read More » -

फॅशन तुझी आणि माझी!
तुझी फॅशन मुलीसोबत झोपुनऔलाद जन्मास घालनाऱ्यागंगा आणि ब्रम्हाची..माझी फॅशन आंबेडकर नावाच्या अफाट श्रमाची… तुझी फॅशन द्रौपदी नावाच्या स्त्रीचेवस्त्रहरन करणाऱ्या दुर्योधनाची..माझी…
Read More » -

जगभरात ज्या ज्या देशात दीर्घकाळ हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही आहे तिथली लोक लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना सातत्याने दिसतात.
कुडमुडी लोकशाही असूनही एकाधिकारशाही राबवल्या जाणाऱ्या देशातही लोक लोकशाही मार्गांनी आंदोलन करताना दिसतात. जिथ लोकशाही दीर्घकाळ पर्यंत नांदलेली आहे तिथल्या…
Read More » -

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर, २८ दिवसात अधिसूचना काढण्याच्या आदेशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची अधिसूचना नाही !
राजेंद्र पा तोडे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश म्हणजे भाजीपाला ठरला असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसंदर्भात आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाने अधिसूचना काढण्याची दिलेली…
Read More » -

१४० मुलांचे निवासी शिबिर आशान्वित करुन गेले !
🌻 प्रा रणजित मेश्राम कृतीकार्यक्रमाच्या सुंदर आयोजनात हजेरी सुखावून गेली. १५ वर्षाखालील मुलामुलींचे ते निवासी शिबिर होते. स्थळही शांत ,…
Read More » -

कामचोर मंत्री आणि लाचखोर नोकर!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे शासकीय प्रशासकीय कामाकडे लक्ष नाही.त्यांनी पदावर राहून फक्त राजकीय नाटक तमाशा जलसा केला.गरीब महिलांना…
Read More » -

राज्य सरकार आणि कृषी मंत्री असंवेदनशील आणि शेतकरी विरोधी, कोकाटेना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा – राजेंद्र पातोडे.
एकीकडे राज्य सरकारने नुकसान भरपाई मर्यादा तीन हेक्टर वरून दोन हेक्टर केली असून अवकाळी पावसाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्याचे नुकसानी बाबतहार्वेस्टिंग…
Read More »







