मुख्यपान
-

परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीची चळवळ सुरू केली.जनजागृतीच्या माध्यमातून आपला विचार जनतेत रूजविला.जनतेत वैदिक संस्कृति विरोधात लाट निर्माण…
Read More » -

परभणी घटनेतील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरुणाचा पोलीसांनी केलेल्या मारहाणीत खून झाला आहे का ? –
राजेंद्र पातोडे.अकोला, दि. १५ –परभणी घटनेतील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरूणाचा न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू झाला आहे.गेली पाच सहा दिवस…
Read More » -

नळदुर्ग येथे आनंद नगरीत विद्यार्थीनी पालका सह शिक्षकानी ही मनमुराद आनंद लुटला
डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचा स्त्यूत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या खऱ्या कमाईने पालकांची मने जिंकली नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहरात डॉ…
Read More » -

बांगलादेशचा अदाणी-अंबानी:सैफुल आलम आणि आलम ग्रुप
समाज माध्यमातून साभार बांगलादेशातील आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या समीकरणांवर प्रचंड प्रभाव टाकणारे नाव म्हणजे सैफुल आलम आणि त्याचा आलम ग्रुप.…
Read More » -

राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी कामाचे नाहीत.
राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी कामाचे नाहीत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुक नोव्हेंबर २०२४ ला पार पडली.त्यात अनुसूचित जातीचे २९ उमेदवार आणि अनुसूचित…
Read More » -

भीमा कोरेगाव विजयाची चाहूल आणि हिंदू जागरण समीती मोर्चाचे षडयंत्राचे पडसाद परभणीतून….!
समाज माध्यमातून साभार महाराष्ट्रातील सर्व 85% मूलनिवासी बहुजन समाजाला सुचित करीत आहोत की महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये…
Read More » -

माथेफिरू मनुची संतान काय जानेल बुद्ध नीतीचे लोकशाही संविधान
स्वातंत्र्या नंतर आणि आधीही जे माथेफिरू भारतात आले त्यांना भारतातील मुल संस्कृतीशी काहीही जाण नाही कारण ते. माथेफिरूच आहेत अश्या…
Read More » -

लाडकी बहीण योजनेतील ‘त्या’ महिलांवर होणार कारवाही! नेमकं कारण काय?
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, यामध्ये 30 ते…
Read More » -

ब्रम्हा आणि इंद्र हे बुद्धिझमचे शब्द आहेत.
ब्रम्हा हा एक बौद्ध भिक्खू होता. बुद्धिस्ट राजांनाच त्यावेळी इंद्र म्हटल्या जात असे. म्हणून ब्रह्मा आणि इंद्र भगवान गौतम बुद्धाला…
Read More » -

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला सामाजिक न्याय विभाग व अनुसुचित जाती जमाती आयोग !
राजेंद्र पातोडे सामाजिक न्याय विभाग, अनुसुचित जाती जमाती आयोग हा निव्वळ कागदी वाघ बनला आहे.#परभणी परभणी येथील संविधान #विटंबना बाबत…
Read More »






