दैनिक जागृत भारत
-
महाराष्ट्र

एडवोकेट ननावरे साहेब व ननावरे मॅडम यांच्या ऑफिसला धम्म ज्योती अमृत महोत्सवी विशेषांक देताना धम्म ज्योती अंकाचे संपादक शिवदास म्हसदे सर
आज रोजी एडवोकेट ननावरे साहेब व ननावरे मॅडम यांच्या ऑफिसला धम्म ज्योती अमृत महोत्सवी विशेषांक देताना धम्म ज्योती अंकाचे संपादक…
Read More » -
दिन विशेष

क्रांतिकारी शिक्षक संघटनाचा वर्धापन दिन साजरा
दिनांक 14 ऑगस्ट रोजी क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा बीड येथे वर्धापन दिन मिठाईवाटून साजरा करण्यात आला. यावेळी ताजुद्दिन सर , गायकवाड…
Read More » -
महाराष्ट्र

स्वतंत्र मजूर पक्ष : निर्मिती व उद्देश
(८९ वा वर्धापन दिन दि.१५ ऑगस्ट १९३६) प्रा.डी.डी.मस्के 👉 १९३५ च्या कायद्यान्वये १९३७ साली भारतात प्रांतिक कायदेमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार…
Read More » -
दिन विशेष

स्वातंत्र्य
रामचंद्र सालेकर “स्वातंत्र्य म्हणजे पर दास्यातून मुक्ती, सोप्या भाषेत गुलामीतून मुक्तता होय. गुलामी ही भौगोलिक, शारीरिक आणि मानसिक (बौद्धिक) अशा…
Read More » -
दिन विशेष

15 ऑगस्ट 2024 भारत स्वतंत्रता दिवस निमित्त विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना ( विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर ) येथे” शाक्य संघ ” सामाजिक बहुउद्देशीय संस्था ( पेन्शनर्स ) संघटना सोलापूर कडून मानवंदना देण्यात आली
15 ऑगस्ट 2024 भारत स्वतंत्रता दिवस निमित्त विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना ( विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर )…
Read More » -
कायदे विषयक

आंबेडकरवादी भारत मिशन
आजच्या काळात दलित चळवळीला डोळस Visionary आणि लढाऊ Militant अशा कार्यकर्त्यांच्या मध्यवर्ती संचाची नितांत गरज आहे. त्यातून आंबेडकरवादी भारत मिशनची…
Read More » -
दिन विशेष

भारताचे स्वातंत्र्य चीरायु होवो!
जयवंत हिरे भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आपण सारे जल्लोषात साजरा करत असतांना इंग्रजांच्या गुलामीतुन सुटका इतकाच त्याचा अर्थ आहे…
Read More » -
प.महाराष्ट्र

बौद्ध धम्माचा स्वीकार व आचरण केल्यास माणूस सुखी होतो :–प्रबुध्द साठे
उरळीकांचन (पुणे) :– देशसेवा, समाजसेवा, कुंटुबाचे पालनपोषण करणे हे कर्तव्य असून सत्यधम्माला व सदाचाराला आत्मसात करणे हे मानवी जीवनाचे ध्येय…
Read More » -
कायदे विषयक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुण्यात जल्लोषात स्वागत
ऍड. अश्विनी कांबळे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ या कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी बदल करून…
Read More » -
कायदे विषयक

भारतीय संविधानामध्ये- ” घटनादुरुस्ती ,” करून मराठा आरक्षण मिळवता येईल…ll”
(… मराठा ओबीसीकरण करण्याच्या संदर्भात,” मराठा समाजाला कोणताही न्याय मिळणार नाही .त्यासाठी,आरक्षण मिळवून घेण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा आधार घ्यावा लागेल .आणि…
Read More »









