
अनंत भवरे यांनी ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी गेले अनेक दिवस उपोषण केले. हे उपोषण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच खरे प्रतिनिधी विधिमंडळात लोकसभेत जाण्यासाठी केलेले होते. त्यांची तळमळ ही वाखाणण्या सारखी आहे. संविधान वाचवण्यासाठी ही निकाऱ्याची लढाई ते लढले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! दुर्दैवाने त्यांची दखल म्हणावी तितकी घेतली नाही. तरी हेही नसे थोडके! त्यांनी आणखी जोमाने काम करावे यासाठी दैनिक जागृत भारत कडून त्यांना सदिच्छा!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत