डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा

*डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा.*हे नामांतर (नामविस्तार) सहज झालेलं नाही.त्यासाठी आपण काय गमावलं ते शब्दातही सांगता येणार नाही.१ ) मराठवाड्यातील ३५० घरांवर हल्ले झाले होते.२ ) ३४०० कुटुंबाची झाली धूळधाण .३ ) २१०० घंरे बेचिराख झाली.४ ) ९२५ स्त्रियांवर बलात्कार झाले . ५ ) २४० भीमसैनिक मारले गेले .नामांतर आंदोलनात शहीद झालेले भीमसैनिक…*१* पोचीराम कांबळे *२* जनार्दन मवाडे*३* दिवाकर थोरात*४* गौतम वाघमारे*५* अविनाश डोंगरे*६* दिलीप रामटेके *७* रतन मेंढे*८* गोमाजी कुतरमारे*९* रोशन बौरकर*१०* चंदर कांबळे*११* सुहासिनी बन्सोड *१२* प्रतिभा बायडे*१३* गोविंद भुरैबार*१४* अब्दुल सत्तार*“ सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची,* *संपली नाही लढाई नामांतराच्या लढ्याची”*१७ वर्ष हा लढा लढला तेव्हा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद असं नामांतर झालं ते १४ जानेवारी १९९४ रोजी.*जळलो गेले तरी,सोडले नाही तुला..!**कापले गेलो तरी,तोडले नाही तुला…!**भीमराय घे, तुला या उध्वस्त घरांची वंदना…!*
*नामांतर आंदोलनातील तमाम ज्ञात-अज्ञात शाहिदांना अभिवादन*????*नामविस्तार दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा*????????????.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत