देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भारत ही बुद्ध भूमी आहे

खरं तर भारत ही बुद्ध भूमी आहे. आणि यां भारतातला मूलनिवासी समाज. मग ते आमचे संत असतील. महापुरुष असतील महामाता असतील. आणि हिथला मूलनिवासी समाज हा नागवंशिय आहे.म्हणजे बुद्ध शासक असलेला हा समाज.वेद्धिक धर्मा च्या प्रतीक्रांती मध्ये जाती पातीत विलीन झाला.असला तरी संता च्या वाणीने बुद्ध च सांगितला.म्हणून वेद्धिक धर्मा च्या वर्णवादी विषमता वादी मनुवादी वृतीने आमच्या महासंता चा कपट वृतीने छळ केला त्याची हत्या केली. मग ते तुकोबा राया असतील संत बसवेश्वर असतील संत रविदास असतील.ज्यांनी बुद्ध विचार आत्मसात केले. आणि आपल्या वाणीने जन सामान्यात प्रकट केले. हे धर्माध वृत्ती च्या मनुवादी विचारांना मान्य न्हवते. आमचे महापुरुष. छत्रपती पासून महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉकटर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू राजे.यांनी समतेच्या मानव निर्मित धर्मनिरपेक्ष लोक कल्याण कारी चळवळ प्रस्तापित केली.ती बुद्ध विचारानेच म्हणजे यां भारत भूमी चे सर्वश्रुत भूमी पुत्र.तथागत गौतम बुद्धाचे हे खरे वारसदार किव्हा अनुयाई. ज्याच्या विचारावर सामाजिक समतेचा लढा उभारला. ते सर्व आमचे महासंत महामानव हे कुठल्याही जाती धर्मा चे नसतात तर ते सर्व समाजा चे राष्ट्राचे आणि विश्वाचे असतात. म्हणून त्याचे अनुयाई हे विश्वव्यापी आणि दूरदृष्टी वादी विचारांचे असले पाहिजेत.म्हणून सर्व महासंत आणि महापुरुष महामाता हे आपले उधारक आणि गुरु आहेत. आपण त्यांना जाती पाती चा लेबल लावून पुन्हा जातीपाती च्या दोरखंडात बांधत असू तर आपण बुद्ध वादी नसू. ज्यांनी ज्यांनी जातवार महापुरुष महासंत वाटून हितल्या एकसंघ असणाऱ्या महासंता च्या आणि महापुरुषां च्या विचारांना सुरुंग लावला. आणि जातवार फतवे काडून हितला भूमिपुत्र विसंगत केला. त्या कर्मट विषमता वादी वृत्ती ला माझा विरोध आहे.मी बुद्ध शिव शाहू फुले आंबेडकर वादी आहे. आणि हया भारताचा भूमी पुत्र ही हया महापुरुषां च्या विचाराचा शासक वर्ग आहे.फरक फक्त इतकाच आहे. ज्यांना आमचा मूळ इतिहास माहित नाही. ते अज्ञान आहेत. अशी लोक च मनुची विचार धारा जपत आहेत. पण हया भारतात. 75% समाज बुद्धा च्या वाटेवर आलेला आहे. ज्यांना बुद्ध कळाला त्याला आमचे महापुरुष पण कळाले.ज्याचा बुद्धि भेद झाला आहे. ते भट जाणव्यात जीव देत आहेत. अशी थोडी फार लोक आहेत.त्याच्यात सामाजिक प्रोभोधन.नाही.म्हणून त्यांना आमच्या महासंता चा इतिहास माहित नाही.महापुरुषां चा इतिहास माहित नाही. पण ज्या दिवशी यां समाजाला आपला बलशाली इतिहास कळेल. त्या दिवशी यां भारत भूमी वर एक ही बामण भट दिसणार नाही. अशी क्रांती घडेल पण वेळ लागेल कारण प्रचार आणि प्रसार माध्यम हे त्याच्या पर्यंत पोचले पाहिजे. म्हणून आपण आपल्या महासंतांना महा पुरुषांना आणि महामातांना वंदूयां त्याचा इतिहास जिवंत करूया तेव्हाच भारत बुद्ध मय म्हणजे ज्ञानी होणार आहे. जय शिवराय जय भीमराय जय संविधान 🙏💙🚩✍️ शकुंतला शेलार

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!