
आर्य म्हणजे ब्राह्मण हे बाहेरून आलेले लोकं सिंधु नदीच्या काठातील मूलनिवासी लोकांवर अत्याचार करून त्यांस हरवले व तेथे स्थित झाले.
नंतर ह्यांनी स्वःताच्या वर्चस्वाकरिता देशात काल्पनिक देव निर्माण केले मग स्वःताचा आर्य ब्राह्मणी धर्म निर्माण करून ग्रंथ लिहिले ज्यात सृष्ठीची, मानवाची, वर्ण व्यवस्थेची रचना केली व सर्वांकरिता कायदे निर्माण केले.
फक्त स्वःता ब्राह्मण श्रेष्ठ, त्यांचे रक्षण करण्याकरिता काही लोकांना क्षत्रिय वर्ण घोषीत केलं.. त्यांना सर्व गोष्टी पुरविण्याकरिता काही लोकांना वैश्य वर्ण घोषीत केलं व बाकी सर्वांना आपली सगळी कामं करवून घेण्याकरिता शूद्र वर्ण घोषीत केला व ही सर्व देवाची आज्ञा आहे सांगितले..
ह्या सगळ्यांना शेवटपर्यंत स्वःतालाच लाभ घेता यावा म्हणून ह्या आर्य ब्राह्मणांनी ह्या ब्राह्मणी धर्माला सनातन धर्म घोषीत केले. प्राचीन किंवा कधी न बदलणारा.
ह्याच काळात बुद्धाचा जन्म झाला व बुद्धाने ह्या ब्राह्मणी धर्मातील सर्व नीच व्यवस्था लाथाडून लोकांना देवधर्मजातीप्रथा ह्यातून मुक्त करून पून्हा निसर्गाने निर्माण केलेलं ‘मानव’ म्हणून जगण्याचा संदेश देऊन, जागृत व बौद्धिक चिकित्सक करून धम्म दिला जो फक्त मानवतेवर आधारलेला जो सर्व जगाने मान्य केला व सर्व जग बौद्धमय झालं.
ब्राह्मणी धर्माच्या शंकराचार्यानी नंतर स्वताचा धर्म वाचविण्याकरिता बौद्ध धम्माचा र्हास केला व सर्व नष्ट केले ज्यानेकरून लोकांना भावलेला बुद्ध व धम्म लोकांना कळू नये.
काही वर्षांनी ह्यांचे सर्व संस्कृत धर्म ग्रंथ काही चिकित्सक लोकांनी वाचले व त्यातील नीच कायदे व सत्य लोकांसमोर मांडले..
आता ह्या ब्राह्मण वर्णाला भिती वाटू लागली कि आपल्या ह्या जून्या धर्मातील सत्य लोकांना कळलं व ही शूद्र लोकं शहाणी झाली की आपला ब्राह्मण धर्म नाकारतील ज्यात आपण ब्राह्मण श्रेष्ठ व शूद्र सेवक आहेत व ह्यांकरिताच नीच कायदे आहेत.
ब्राह्मण धर्म आपण ह्याला नाव दिलं तर फसू.
म्हणून ह्यांनी असं सांगितलं कि.. काही विदेशी लोकं सिंधुतील ‘स’ ला ‘ह’ बोलतात व सिंधु चे हिंदु म्हणत.. असं सांगून सप्तसिंधू चा हप्तहिंदू केला व ब्राह्मण धर्म हिंदू धर्म म्हणून लोकांसमोर दाखवला ज्यानेकरून हा ९७% जाति-समाज कुठे जाणार नाही व हिंदू म्हणूनच राहील व त्यांना कोणताही शक येणार नाही.
👆 असे झाले असावे 👇
@) भारताच्या इतिहासाची सुरुवात भारतावर आर्यांचे आक्रमण.
Book – क्रांती आणि प्रतिक्रांती
Page no.42
Writer – B.R.AMBEDKAR.
@) क्योंकि आर्य इस देश मे नये थे.
Book – “हिन्दुत्व”
Page no.9
Writer – सावरकर.
@) हम आर्य प्रबुद्ध लोग थे.
Book – Bunch of Thought.
Page – 56
Writer – M.S. Golwalkar.
Chief of RSS after Hedgewar.
[Rashtriya Swayamsevak Sangh]
ब्राह्मण क्षत्रियांच्या संघर्षाच्या काळात भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला.
BOOK-“BUDDHA & KARL MARX”.
PAGE NO -34
WRITER- B.R.AMBEDKAR.
ब्राम्हण म्हणजे काय समजता ? मनुस्मृति हा ग्रंथ अगदीं अर्वाचीन आहे. बौद्ध धर्माचा सणसणीत रट्टा पाठींत बसल्यावर ब्राह्मणी मताची पेकाटें पार पिचून गेलीं.
Book – भिक्षूकशाहीचे बंड
Page no.16
Writer – प्रबोधनकार ठाकरे.
(Father of Bal Thackeray)
@) श्री शंकराचार्य बडे भारी अलौकिक विद्वान तथा ज्ञानी थे
उन्होने अपने दिव्य अलौकिक शक्तिसे उस समय चारो ओर फैले जैन और बौद्धमतों का खंडन करके अपना अद्वैत मत स्थापित किया, श्रुतिस्मृति-विहित वैदिक धर्मकी रक्षा के लिए, भरतखडकी चारो दिशाओमे चार मण बनवाकर, वैदिक सन्यास-धर्म या संप्रदाय को कलियुगमे पुनर्जन्म दिया, यह कथा किसीसे छीपी नही है.
Book – गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र.
पान क्र.13
Writer – बाळ गंगाधर टिळक.
@) नंतर इसवी सनाच्या 7-8 व्या शतकात भिक्षुकशाहीचे उध्दारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला.
त्यांनी शुध्दी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांचा ऊर्फ रजपूतांच्या पाठबळाने बौध्दांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौध्दांना देशीधडीला लावले.
अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच ठिकठिकाणी बौध्द विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौध्द मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या.
कित्येक ठिकाणी तर बुध्दाच्या मूर्तींनाच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला.
अशा रीतीने बौध्द विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले.
Book – देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे.
Writer – प्रबोधनकार ठाकरे. (Father of Bal Thackrey).
@) कभी-कभी दूसरे लोगों से अपने को अलग करके पहचानने के प्रयास मे हमे प्रबुद्ध ‘आर्य’ तथा शेष को ‘म्लेच्छ’ कह दिया जाता था.
Book – Bunch of Thought.
Page – 56
Writer – M.S. Golwalkar.
Chief of RSS after Hedgewar.
[Rashtriya Swayamsevak Sangh]
@) यह कहना भी एतिहासिक दृष्टी से ठीक नही है की ‘हिंदू’ नाम नूतन है अथवा विदेशियों द्वारा हमे दिया गया है.
विश्व के प्राचिन्तम अभिलेख ‘ऋग्वेद’ मे हमे ‘सप्त सिंधू’ नाम मिलता है जो हमारे देश एवं हमारे जन के लिए उपाधी के रुप मे प्रयुक्त हुआ है.
यह भी भली प्रकार से ज्ञात है कि संस्कृत का ‘स’ वर्ण कभी कभी हमारी कुछ प्राकृत भाषाओं मे तथा कुछ युरोपीय भाषाओं मे ‘ह’ मे परिवर्तित हो जाता है.
इस प्रकार प्रथम ‘हप्तहिंदू’ तपश्च्यात ‘हिंदू’ हमारा अपना गौरवशाली नाम है. जिसके द्वारे बाद मे अन्य लोग भी हमे पुकारने लगे.
Book – Bunch of Thought.
Page – 100
Writer – M.S. Golwalkar.
Chief of RSS after Hedgewar.
[Rashtriya Swayamsevak Sangh]
@) हिंदू हे नावच खुद्द परकीय नाव आहे.
ते मुसलमानांनी एतद्देशीयांना, त्यांच्यापासून स्वतःला वेगळे दर्शविण्यास दिले होते.
Book – Annihilation of Caste.
पुस्तक – जाती प्रथेचे निर्मूलन.
Page No.31
Writer – डाॅ.बी.आर.आंबेडकर.
@) ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारत होते.
पहिला ब्राह्मणाची भारत,
दुसरा बौद्ध धर्मीय भारत
व तिसरा हिंदु भारत.
Book – क्रांती आणि प्रतिक्रांती
Page no.50
Writer – B.R.AMBEDKAR.
हा आहे इतिहास खरा इतिहास..
काही धूर्त मानवाने दुसरया मानवाला आपल्या खाली आपलं सेवक म्हणून ठेवून त्यावर देवाधर्माचा संदेश लादून त्याला वर्षानुवर्षे देवाधर्मात अडकवून ठेवून त्याला हा तुझाच धर्म आहे.. धर्म खतरे मे है.. सनातन धर्म.. सांगून पून्हा आपला धर्म व स्वताचे वर्चस्व तुम्हा ९७% मानवांवर ज्यांना ते हिंदू म्हणतात लादायचा प्रयत्न करत आहेत.
वाचा आणि जागे व्हा..
कमी लिहून महत्वाचे मुद्दे देऊन लेख संपवत आहे.
===========
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत