दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

परभणी च्या निमित्ताने

परभणीच्या घटनेने मन सुन्न्न होतं,
संताप येतो,
बदला घ्यावा ही भावना अत्यंत प्रबळ होते,
ब्राम्हण्यांनी आंबेडकरी समाजाबद्दल प्रचंड द्वेष पसरविला,
कोर्ट, पोलीस, मीडिया, शासन, प्रशासन ब्राम्हण्यांच्या ताब्यात आहे,
जे खरे आरोपी आहेत त्यांना मोकळं रान दिलं गेलंय
पोलीस फक्त आपल्याच लोकांवर जुलूम करतंय, कोम्बिंग ऑपरेशन करतंय, जे भारताच्या सीमेवर अतिरेक्यांसाठी केलं जातं
त्या साठीच फडणवीस गृह खातं स्वतःकडे ठेवतात,
संविधानाच्या रक्षकावर पोलीस हल्ला करतात, त्यांना ठार मारतात
दुर्दैवाने आंबेडकरी म्हणवणारे नेते?
बीजेपी च्या पायाशी लिन झाले, कुणी उघड, कुणी छुपे,
लढू या, सनदशीर मार्गाने
मनू वादी, व त्यांच्या गुलाम झालेल्या
अतिरेक्यांविरोधात,
भारत?देश झिंदाबाद

राजाराम खरात

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!