आरक्षण आणि जातिब्राह्मण्यांचे समुळ उच्चाटन ? काळाची गरज!


प्रा.मुकुंद दखणे.
मोहन भागवत आज, जो पर्यंत समाजात जमीनीवर समानता निर्माण होत नाही,तो पर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे असे सांगत सुटलेले आहे, पण तिन चार वर्षांपूर्वी लोकमत मध्ये, विजय दर्डा यांनी,”आरक्षण संपविण्यात आले पाहिजे,” असा एक लेख लिहला असतांना, मोहन भागवत यांनी सुद्धा आरक्षण संपविले पाहिजे असी मुलाखत दिली होती, तेव्हा मी (प्रा.मुकुंद दखणे.यवतमाळ)आरक्षणाची आवश्यकता कां आहे ?असा लेख व सोबत विजय दर्डी यांना पत्र लिहून झापले होते. तसेच तोच लेख मोहन भागवत संघप्रमुख यांना सुद्धा पाठवून त्या लेखासोबत एक पत्र पाठवून त्यांना एक प्रश्न विचारला होता की, “सर्व जातीने ब्राह्मण हिंदुु आहेत ,तर सर्व हिंदुच्या जाती, किंवा सर्व हिंदुु ब्राह्मण कां नाही? “असा मार्मिक प्रश्न विचारून मी स्पष्ट केले होते की, “भागवत जी हत्ती चलता है, कुत्ते भुकते है, तुम भुकते रहो, आरक्षण चलता रहेंगा!माझ्या “आरक्षणाची आवश्यकता का आहे?” लेख आणि पत्राने ,विजय दर्डा यांनी आणि मोहन भागवत यांनी सुद्धा आपले मतपरिवर्तन केले की, “आरक्षणाची आवश्यकता तो पर्यंत आहे, जो पर्यंत या देशातील जाती व्यवस्था सोबत जाती भेद आहे.” [तेव्हा मला मारण्याच्या धमक्या मिळाल्या, ती गोष्ट वेगळी]
आज स्वातंत्र्याच्या 75वर्षात जातीभेदाचे समुळ उच्चाटन झाले नाही, सुप्रीम कोर्ट किंवा भारत सरकार ने जातीभेद, जातीव्यवस्थाचे
समुळ उच्चाटन व्हावे या साठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असे प्रयत्न झाले नाही, यांचे मुख्य कारण, भारतातील सरकार, शासन, प्रशासन आणि न्यायालय, सुप्रीम कोर्टात असलेल्या उच्चपदस्थ बसलेल्या जाती ब्राह्मण किंवा ब्राह्मणवाद उर्फ मनुवादी प्रवृत्तीयाॅ होय.
आणि जो पर्यंत या देशातुन, भारतातुन जाती ब्राह्मण, ब्राह्मणवाद उर्फ मनुवादाचे समुळ उच्चाटन होत नाही किंवा त्या दिशेने विशेष प्रयत्न होत नाही तोपर्यंत, अर्थात या देशातील बहुसंख्य बहुजन समाज,[तेली, कुणबी, माळी, मराठा,बारा बलुतेदार ओबीसी, एससी., एसटी.समाज]हा सुशिक्षित होत नाही, दैवी अज्ञानातुन मुक्त होत नाही
तो पर्यंत, जातीब्राह्मणवाद हा त्यांच्या डोक्यात व डोक्यावर पहुडत राहणार आहे.आणि तोपर्यंत आरक्षण सुद्धा अव्हाहतपणे राहणार आहे परंतु,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते,”अधिक काळ देशातील जातीब्राह्मण ,जातीव्यवस्था, जातीभेद आणि संबंधित आरक्षण हे राष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.”
आपणासाठी राष्ट्र महत्वाचे आहे.
म्हणूनच , भारतीयांनो जातीभेद, जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी देशातून जातीब्राह्मणांचे समुळ उच्चाटन ही काळाची गरज होय.
????????
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम ????????जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत