आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
आर्थिक गुन्ह्यांमध्ये आर्थिक राजधानी पुढें.

देशभरात २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२१ च्या तुलनेत त्यात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब म्हणजे ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची मुंबईत नोंद झाली आहे. भारतामध्ये २०२० पासून दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत