१४ ते १६ % पर्यंत आरक्षण वाढवले पाहिजे – शरद पवार

मराठा आरक्षणावरून शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य-
‘‘ओबीसींच्या अथवा कोणत्याही कोट्यातून मराठा समाजाला नको, त्यातून वाद वाढतील. त्यापेक्षा केंद्र सरकारने अधिवेशन घेऊन आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक १५-१६ टक्क्यांनी वाढविण्याची तरतूद करावी. त्यातून इतरांवर अन्याय न होता मराठा आरक्षाचाही प्रश्न सुटेल,’’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मांडली.
आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर 14% ते 16% आरक्षण वाढवलं पाहिजे असे शरद पवर यांनी म्हंटले आहे
50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही हा कोर्टाचा निकाल तमिळनाडू सरकारनं मर्यादा 74% केली, ते कोर्टात टिकलं असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत