महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविदर्भ
“नेते, उद्योगपतींनंतर आता व्यापाऱ्यांना छळणार ईडी, सावध व्हा”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा..

वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वर्धा येथील सभेत बोलताना व्यापारी वर्गाला सूचक इशारा दिला. सत्तेचा गैरवापर करत आजवर राजकीय नेते, उद्योगपती यांना अतोनात त्रास दिला गेला. यापुढचे लक्ष व्यापारी वर्ग असणार आहे असे त्यांनी बजावून सांगितले.
राजकीय नेते भीतीपोटी पक्ष बदलून गेले पण व्यापारी वर्गाची हालत खूपच वाईट होणार आहे, अस मत त्यांनी व्यक्त केलं.
मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी सर्व वर्गानी विरोधात मतदान केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत