दांभिकांच्या पठडीतला निखिल वागळे…!!
ब्राम्हण्यवादी हा शब्द विषमतेचा, मनुवादाचा पर्यायवाची शब्द आहे, आणि तो एका वर्णाला अनुलक्षून आला आहे….!!
अर्थातच ब्राह्मण या वर्ण आणि वर्गाला उद्देशुन त्या शब्दाची उत्पत्ती झाली आहे…!!
भारतीय इतिहास सांगतो की, बहूजन समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी प्रत्येक कालखंडात ब्राम्हणाने वेगवेगळ्या ढोंगी भुमिका वठवून बहूजन समाजाची अतिशय बेमालूमपणे फसवणूक केली आहे….!!
अक्षरशुन्य भोळ्या भाबड्या बहूजन समाजाला भोंदविण्यासाठी कुणी मवाळ गटाचा कॉंग्रेशी, कुणी सेक्युलर,कुणी पुरोगामी, कुणी समाजवादी, कुणी निधर्मी डावे, कुणी समतावादी, कुणी आंबेडकरवादी, कुणी, सत्यशोधक तर कुणी सुधारणावादी,कुणी पत्रकार,अशी बहुरूपी भुमिका वठवितं बहूजणांना भुल देऊन आपला ब्राम्हण्यवाद जीवंत ठेवतं आहेत….!!
भारतीय समाजाचे अतिशय मर्मभेदी आकलन केल्यानंतर रामासामी पेरीयार म्हणतात…
रस्त्याने जातांना तुमच्या समोर एकाच वेळी विषारी साप आणि ब्राह्मण ऊभे ठाकले तर अगोदर ब्राह्मण ठेचून काढा. कारण साप चावला तर त्याचे विष ऊतरवता येते किंवा ९५% साप हे बिनविषारी असतात म्हणून तुम्हाला वाचण्याची संधी आहे मात्र ब्राह्मण चावला तर वाचूच देतं नाही….!!
परिवर्तनवादी चळवळीची सर्वात मोठी हानी अशा दांभिकांनी केली आहे….!!
ऊघड ऊघड मनुवादाचा जयजयकार करणा-या ब्राह्मणापेक्षा दांभिकपणा अंगिकारलेला ब्राह्मण अधिक घातक असतो, त्याचे विष सर्वांगात भिनते आणि म्हणून घात होतोच….!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करणारा,मी पुरोगामी,मी सुधारणावादी असा डांगोरा पिटणारा दैनिक मराठा चा संपादक प्र. के. अत्रे यांनी १९६८ साली प्रकाशित झालेल्या नागपूर येथील धनवटे कॉलेज चे इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख लिखित “मध्ययुगीन भारताचा इतिहास” या ग्रंथावर बंदी आणण्यासाठी दैनिक मराठा मध्ये १६ आणि १७ जानेवारी १९६९ ला इतिहासाचा मारेकरी असे दोन लेख लिहून सत्य इतिहास लेखन करणाऱ्या प्रा. मा. म. देशमुख यांच्या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाच्या हातुन १७ जुलै १९६९ ला बंदी लादली होती…!!
मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथात प्रा. मा. म. देशमुख यांनी रामदास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु नाही हे सिद्ध केले,रामदास हा औरंगजेबाचा हेर होता हेही मांडले आणि ते ब्राम्हणांना खटकले आणि म्हणून प्रा. मा. म. देशमुख यांच्या ग्रंथावर बंदी आणली होती…!!
अॅड पी. बी. सावंत यांनी सुप्रीम कोर्टात लढून त्या ग्रंथावरील बंदी ऊठविली हा इतिहास आहे…!!
ब्राम्हण्यवादा वर गदा आली की, दांभिकांच्या पोटात गोळा ऊठतो आणि मग तो ब्राम्हण्यवाद जिवंत ठेवण्यासाठी वाट्टेल ते करतो….!!
जसा प्र. के. अत्रे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करायचे मात्र ब्राम्हण्यवादी विचार जिवंत ठेवण्यासाठी बेंबीच्या देठापासून धडपड करायचा हे मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या वेळी लक्षात आले अगदी तशीच धडपड आजच्या काळात निखिल वागळे करतो आहे…!!
निखिल वागळे ठासून सांगतो मी सच्चा आंबेडकरवादी आहे.मी पुरोगामी विचारांचा आहे…!!
निखिल वागळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर भरभरून बोलतो, मध्येच अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचा मी चाहता आहे असेही ठोकून देतो, आंबेडकरी समुहाची सहानुभूती मिळविण्यासाठी बळेच नाटक वठवितो आणि आंबेडकरी समाजाच्या डोळ्यात धुळफेक करतो….!!
वंचितांचे राजकारण यशस्वी झाले तर ब्राम्हण्यवादी, घराणेशाही,मुठभर लोकांच्या अधिकाराचे राजकारण संपेल या शक्यतेमुळे निखिल वागळे कासावीस होतो. आणि त्याच्या पोटातला ब्राम्हण्यवाद उफाळून येतोच….!!
मात्र आंबेडकरवादी राजकारण यशस्वी होण्याची चिन्ह दिसु लागली की, हाच आंबेडकरवादाची गोलमाल, गुळगुळीत भाषा वापरणारा दांभिक निखिल वागळे अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित ला भाजपची बी टीम म्हणून संबोधतो….!!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी हाच निखिल वागळे प्रश्न उपस्थित करुन संशय निर्माण करीत होता ” काय चाललं प्रकाश आंबेडकरांच.???
आणि पुढे म्हणे वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे…. !! आता पुन्हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी निखिल वागळे बडबडत सुटला आहे…!!
घराणेशाही वाल्यांना ब्र शब्द न बोलणा-या निखिल वागळे यांना निष्पक्ष पत्रकार कसे म्हणावे..???
मी आंबेडकरवादी आहे,मी पुरोगामी आहे, निष्पक्ष पत्रकार आहे अशी बतावणी करणा-या परंतु प्रत्यक्ष घराणेशाही ची जी हुजुरी करणा-या आणि मुठभर विषमतावादी राजकारण कायम रहावे म्हणून निखिल वागळे यांची चाललेली धडपड बघून हा दांभिकांच्या पठडीतला आहे हे सिद्ध होऊ लागले आहे….!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत