महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून मुंबईकडे पायी मोर्चा….

राज्यात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, तरीही सरकार निर्णय घेत नाही, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईला जाऊन मराठा आरक्षण मिळवणारच, असा निर्धार त्यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला.
लाखो मराठाबांधव या पायी दिंडीत सहभागी झाले असून, ही पदयात्रा २६ तारखेला मुंबई इथं पोहचणार आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे सदस्य नंदूरबारहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत