महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
बिल्कीस बानो प्रकरणातल्या ११ दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द…

आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या या दोषींची १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची सुटका झाली होती. बिल्कीस बानो प्रकरणातल्या ११ दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ही सुटका करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार गुजरात सरकारला नव्हे तर महाराष्ट्र सरकारला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा गुन्हा गुजरातमध्ये घडला होता तरी खटला सुनावणी महाराष्ट्रात झाली होती. न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि उज्जल भूयान यांच्या खंडपीठाने आज दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत