Year: 2023
-
अमरावती

चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू
मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात सहा महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आह.…
Read More » -
देश

मानवी हक्कांबाबत जनजागृतीसाठी व सक्षमीकरणासाठी संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होने आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त…
Read More » -
विचारपीठ

औरंगजेबाच्या स्वप्नाचा चकनाचुर करणारी स्वराज्याची विरांगणा : महाराणी ताराराणी साहेब
भारतीय इतिहासात ज्याप्रमाणे योद्ध्यांकडून झळाळी चढवली, त्याचप्रमाणे त्या इतिहासाला उंचीवर नेऊन ठेवलेल्या कित्येक विरांगणा ही आहेत त्यापैकी एक म्हणजे महाराणी…
Read More » -
महाराष्ट्र

इंग्रजीचा प्रभाव वाढल्यामुळे नवनिर्मितीचा विचार खुंटला-ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे
भारतात ख्रिास्ती धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मेकॉलेने भारतातील शिक्षणपद्धती बदलण्याचा विचार इंग्रजांसमोर मांडला. भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून इंग्रजीच्या मदतीने दूर…
Read More » -
देश

केंद्र सरकारचे पथक १३ ते १४ डिसेंबर दरम्यान करणार दुष्काळ पाहणी
महाराष्ट्रातील ४२ तालुक्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकारचे पथक १३ ते १४ डिसेंबरदरम्यान दुष्काळपाहणी करणार आहे. दुष्काळाचा फटका…
Read More » -
महाराष्ट्र

दोन महिन्यांत दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या; छगन भुजबळयांची मागणी
कुणबी दाखले तपासण्याची मराठवाड्यापुरती मागणी महाराष्ट्रभर करण्यात आली. आता सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी होत असून ते दिलेही जात आहेत.…
Read More » -
खान्देश

नाशिक जिल्ह्यामध्य धावत्या शिवशाहीला लागली भीषण आग.
रविवारी (दि. १०)दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील चांदोरी नजीक शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर…
Read More » -
महाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये पाच महिलांसह २० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण.
छत्तीसगडच्या सर्वाधिक नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी पाच महिलांसह २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. माओवादी विचारसरणीतील फोलपणा जाणवल्यामुळे निराश…
Read More » -
आर्थिक

ओडिशात मद्या उत्पादक कंपन्यांवर प्राप्तिकरची कारवाई
ओडिशात शुक्रवारी टाकलेल्या छाप्यानंतर जनतेकडून लुबाडलेला पैसा परत करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर दिला होता. त्यानंतर शनिवारी प्राप्तिकर विभागाने…
Read More » -
महाराष्ट्र

मराठी विज्ञान अधिवेशनात डॉ. प्रमोद चौधरी यांचे प्रतिपादन
हवामान बदलामुळे संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान उभे आहे. यासाठी ऊर्जा संक्रमणातून पुढे येणारे नवे पर्याय शोधणे ही आता काळाची गरज…
Read More »









