भारत
-

सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकन्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे मत
सर्वोच्च न्यायालयाने ‘लोक न्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. नागरिकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास घाबरू नये किंवा अखेरचा उपाय…
Read More » -

१२ कारखान्यांचे १५००कोटींचे कर्जप्रस्ताव रखडले
सरकारच्या हमीनंतरही राज्य बँकेने १२ साखर कारखान्यांच्या १५०० कोटींच्या कर्ज प्रस्तावांना मान्यता देण्यास नकार दिला असून, यातील बहुतांश कारखाने राष्ट्रवादीच्या…
Read More » -

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्सने कर्णधार आणि तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात ठेवले कायम.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्सने कर्णधार आणि तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात कायम ठेवले आहे. आयपीएल’मधील…
Read More » -

“जम्मू-काश्मीर मधील चकमकीत सचिन लौर या जवानाने दिले प्राणांचे सर्वोच्च बलिदान.”
जम्मू- काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत उत्तर प्रदेशमधील अलीगढमधील जवानाने प्राणांचे सर्वोच्च बलिदान…
Read More » -

“मिशेल मार्श ने विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो क्रिकेट विश्वाला दुखवून गेला. काय म्हणाले मोहम्म्द शमी”
वन-डे विश्वचषक अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. यावेळी कांगारूंनी मोठा जल्लोष केला. तर ऑस्ट्रेलियन…
Read More » -

गांधी यांना निवडणूक आयोगाकडून पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याने दोन दिवसांत उत्तर देण्याची नोटीस
राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’, ‘खिसेकापू’ असा उल्लेख केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना…
Read More » -

आता दुसऱ्या खंडपीठापुढे ‘पीएमएलए’ प्रकरणांची सुनावणी
या प्रकरणावर बुधवारपासून सुनावणी सुरू झाली होती. केंद्राची बाजू मांडणारे महान्यायवादी तुषार मेहता यांनी याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादावर म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारी आणखी…
Read More » -

टी २० मधून निवृत्ती घेणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? जाणून घेवू या सविस्तर …!
BCCI च्या धोरणाची चर्चा! बीसीसीआयकडून पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आत्तापासूनच संघ बांधणीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठीच…
Read More » -

वीस षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला…
Read More » -

आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात.
विशाखापट्टणम. 23/11/23 आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. यात पाच सामने खेळले जातील. या…
Read More »









