राजकीय
-

तुम्ही 70 वर्षाचा हिशोब मागताय आम्ही 10 वर्षाचा हिशोब करू– नितिन बोदे यवतमाळ
गेली 10 वर्ष भारतात सत्तेत असलेला पक्ष जेव्हा आपली भूमिका मांडतो तेव्हा तेव्हा तुम्ही 70 वर्ष काय दिल हेच बोलतो…
Read More » -

देश वाचवायची फक्त एकच संधी!•••
भारतीय संविधान ???? माझा अभिमान विश्वास ठेवा अगर ठेवू नका; पण हा देश तुमच्या हातातून गेल्यासारखा आहे. आता शेवटची फक्त…
Read More » -

मोदी खोटारडेपणाची फॅक्टरी; महाराष्ट्रात लीडर नाही, डिलर ! – तेजस्वी यादव.
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat JodoNyay Yatra) समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने झाला. देशातील दिग्ग्ज नेत्यांनी…
Read More » -

EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाही.” – राहुल गांधी
शिवाजी पार्कवर जाहीर सभा, INDIA गठबंधन च्या नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप. मुंबई : EVM शिवाय मोदी आणि त्यामागे…
Read More » -

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी
उत्तर मुंबई उत्तर-मध्य मुंबई ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व) उत्तर-पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण-मध्य मुंबई ठाणे भिवंडी 9. कल्याण पालघर पुणे…
Read More » -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यक्ती व संस्थांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पुरस्कार प्रदान
सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही राष्ट्रसंत, समाजसुधारक आणि कर्तृत्ववानांची…
Read More » -

भाजपा ला जागावाटपाच्या नियोजनात व्यस्त ठेवून शिंदे गटाची प्रचाराचा नारळ फोडून कामाला सुरुवात.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक जाहीर असली तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला अद्याप तरी…
Read More » -

भारत जोडो यात्रे मुळे कॉंग्रेस मध्ये नवचैतन्य..
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. या यात्रेची समारोपाची…
Read More » -

धुळेकरांवर लादलेल्या निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्यासाठी MIM मैदानात. – फारुख शहा
धुळे: धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटेमुळेच दोनदा निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे.…
Read More » -

भाजपने सहा हजार कोटींचे रोखे आर्थिक संस्था कडून घेतल्याचे प्रकरण उघडकीस..
राजीव गांधी प्रधानमंत्री असतांना फ्रान्सच्या बोफोर्स कंपनीकडून भारताने तोफा घेतल्या होत्या. तेंव्हा तोफांच्या सौदा मधे दलाली घेतल्याचा संशय राजीव गांधींवर…
Read More »









